आर आश्विन
अबब! विंडीजचे ४ फलंदाज ६ तासांत दोनदा बाद
राजकोट। सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर पार पडलेल्या भारत विरुद्ध विंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात तिसऱ्याच दिवशी भारताने एक डाव आणि 272 धावांनी विजय मिळवला आहे. ...
कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी घडलेल्या त्या गोष्टीबद्दल जडेजाने केला खुलासा
सौराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या राजकोट येथील मैदानात विंडिजविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यत रविंद्र जडेजाने शानदार शतक झळकावले. जडेजाचे कसोटी कारकिर्दीतील पहिलेच शतक होते. रविंद्र जडेजाने खऱ्या ...
कर्णधार विराट कोहलीही अपवाद नाही, ही गोष्ट करावीच लागणार
एशिया कप स्पर्धेनंतर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्या दरम्यान कसोटी मालिका होणार आहे. 4 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या या मालिकेसाठी भारताचा कर्णधार विराट कोहली परतणार ...
चौथ्या कसोटी सामन्यात पुन्हा एकदा घडला विलक्षण योगायोग
साउथॅंप्टन | इंग्लंड विरुद्ध भारत संघात द रोज बॉल मैदानावर सुरु असलेल्या चौथा कसोटी सामन्यात गुरुवारी पहिल्या दिवसाखेर भारताने पहिल्या डावात बिनबाद 19 धावा केल्या आहेत. ...
५२६ कसोटी सामन्यांत टीम इंडियाकडून पहिल्यांदाच असे घडले
साउथॅंप्टन | इंग्लंड विरुद्ध भारत संघात द रोज बॉल मैदानावर सुरु असलेल्या चौथा कसोटी सामन्यातगुरुवारी पहिल्या दिवसाखेर भारताने पहिल्या डावात बिनबाद 19 धावा केल्या आहेत. तसेच ...
श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेशला जे जमले नाही ते भारताने आज करुन दाखवले
बंगळूरू। पहिलीच कसोटी खेळत असलेल्या अफगाणिस्तानला भारताविरुद्ध दुसऱ्याच दिवशी मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भारताने अफगाणिस्तानवर एक डाव 262 धावांनी विजय मिळवला. याबरोबर भारताने ...
दुसऱ्याच दिवशी पहिली कसोटी खेळणाऱ्या अफगाणिस्तानला भारताचा धोबीपछाड
बंगळूरू। पहिलीच कसोटी खेळत असलेल्या अफगाणिस्तानला भारताविरुद्ध दुसऱ्याच दिवशी मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भारताने अफगाणिस्तानवर एक डाव 262 धावांनी विजय मिळवला. 14 जूनला ...
७ तासांत ९ फलंदाज झाले २ वेळा बाद
बेंगलोर | भारत विरुद्ध अफगानिस्तान एकमेव कसोटी सामन्यात भारताने २६५ धावांनी अफगाणिस्तानवर विजय मिळवला. हा सामना भारताने केवळ दोन दिवसांत जिंकला. अशी कामगिरी करणारा ...
तब्बल ५ नकोसे विक्रम; तेही पहिल्याच सामन्यात
बेंगलोर | गुरुवारी सुरु झालेल्या भारत विरुद्ध अफगानिस्तान कसोटी सामन्यात शुक्रवारी बांगलादेशचा संघ १०९ धावांत सर्वबाद झाला. भारतीय संघाच्या फिरकीसमोर या संघाचे काहीही चालले ...
पहिल्याच कसोटीत अफगाणिस्तानवर फॉलोआॅनची नामुष्की!
बंगळूरू। भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात अफगाणिस्तानचा पहिला डाव 109 धावांवरच संपुष्टात आला आहे. यामुळे अफगाणिस्तानवर फॉलोआॅनची नामुष्की ओढावली आहे. भारताने ...