कसोटी मालिका
IND vs AUS: प्रशिक्षक माॅर्नी मॉर्केलचा याॅर्कर? पर्थ कसोटीत शुबमन गिलची सरप्राईज एंट्री होणार!
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सुरू होण्याच्या दोन दिवस आधी, भारतीय गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केल यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत. ज्या भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी....
IND VS AUS; स्पेशालिस्ट ओपनरशिवाय पहिली कसोटी खेळणे टीम इंडियाला महागात पडणार?
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा पहिला सामना 22 नोव्हेंबर रोजी होणार आहे. युवा फलंदाज शुबमन गिल आणि नियमित कर्णधार रोहित शर्मा पहिल्या सामन्यात खेळू....
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारताचे गोलंदाजी खूपच कमकुवत! ऑस्ट्रेलियन बाॅलर खूपच पुढे
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जाणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला 22 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेत टीम इंडिया काही युवा गोलंदाजांसोबत मैदानात दिसणार आहे. या मालिकेसाठी....
“बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकायची असेल, तर विराटला…”, मायकेल क्लार्कची कोहलीबाबत मोठी प्रतिक्रिया
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा पहिला सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 22 नोव्हेंबरपासून खेळवला जाणार आहे. यंदाच्या मालिकेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका होणार....
IND vs AUS: ‘जर मी त्याच्या जागी असतो…’, रोहित शर्माच्या ब्रेकवर सौरव गांगुलीची स्पष्ट प्रतिक्रिया
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्यांदा वडील झाला आहे. त्यांची पत्नी रितिका हिने एका मुलाला जन्म दिला. याच कारणामुळे रोहित अद्याप ऑस्ट्रेलियाला रवाना झालेला नाही.....
IND VS AUS; ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकायची असेल तर टीम इंडियाला करावे लागतील हे 4 बदल
सध्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका जागतिक क्रिकेटमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. टीम इंडिया गेल्या दोन वेळा ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकली आहे.....
बॉर्डर-गावस्कर ट्राॅफीत या दोन गोलंदाजांमध्ये रंगणार विशेष लढत, अश्विनचा विक्रम धोक्यात
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 22 नोव्हेंबरला पर्थमध्ये होणार आहे. या मालिकेसाठी दोन्ही देशांनी आपला संघ....
IND vs AUS: रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिली कसोटी का खेळू नये? पाहा मोठे कारण
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियात पोहोचला असून सरावही सुरू केला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. ज्याचा पहिला कसोटी....
“फिरकी गोलंदाजी खेळण्याचा एकच मार्ग, तो म्हणजे….” इंग्लंडच्या माजी कर्णधारानं टीम इंडियाला डिवचलं
इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनने फिरकी खेळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे फिरकीपटूंना तासनतास सतत खेळत राहणे. असे म्हटले आहे. फिरकी खेळण्याचा कोणताही जलद मार्ग नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या....
भारतीय संघ फलंदाजी करणं विसरला, घरच्या मैदानावर क्लीन स्वीपची नामुष्की!
भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरा कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरू आहे. भारताला विजयासाठी 147 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. या धावसंख्येचा पाठलाग करताना निम्मा भारतीय संघ....
कसोटीत टी20 खेळतोय हिटमॅन, पिचवर अर्धा तासही थांबेना! किंग कोहलीकडून ही निराशा..
न्यूझीलंडविरुद्ध मुंबई कसोटी सामना जिंकण्यासाठी भारतीय संघाला केवळ 147 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या डावात केवळ 174 धावांत गडगडला. त्यामुळे भारतीय संघाला मोठे....
‘लक्ष्य गाठण्यासाठी चांगली फलंदाजी…’; अश्विनने कबूल केले की धावांचा पाठलाग करणे सोपे नाही!
भारतीय संघासाठी न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेली तीन सामन्यांची कसोटी मालिका अपेक्षेप्रमाणे अजिबात झाली नाही. ज्यामध्ये 12 वर्षांनंतर संघाला घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत पराभवाला सामोरे जावे लागले.....

















