भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
आयपीएलपूर्वी BCCI मोठी घोषणा, टीम इंडियाला करावी लागणार धावपळ! पहा नेमकं प्रकरण
आज, शनिवारी कोलकाता येथे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सर्वोच्च परिषदेची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. ज्यात काही महत्त्वाचे निर्णय....
टी20 वर्ल्डकप जिंकताच भारतीय खेळाडूंवर पैशांचा वर्षाव, बीसीसीआयची मोठी घोषणा
टीम इंडियाने 2025 च्या अंडर-19 महिला टी20 विश्वचषकाचे विजेतेपद जिंकले आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 9 विकेट्सने पराभव करून विजेतेपद पटकावले. 19....
स्वप्नपूर्ती.! भारतीय महिला संघाने जिंकला अंडर-19 टी20 वर्ल्डकप, फायनलमध्ये आफ्रिकेला लोळवले
निक्की प्रसादच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने यंदाचा आयसीसी अंडर-19 टी20 विश्वचषक जिंकला आहे. विजेतेपदाच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना भारताने सहज विजय मिळवला आहे. स्पर्धेत भारतीय....
U-19 Women’s WC; या वर्षीचा पहिला विश्वचषक आज येणार? जेतेपदसाठी भारत – दक्षिण आफ्रिका समोरासमोर
U-19 Women’s World Cup final: आयसीसी महिला अंडर 19 टी20 विश्वचषक 2025 मधील विजेतेपदाच्या सामन्याची वेळ जवळ आली आहे. आज रविवारी (2 फेब्रुवारी) या विश्वचषकाच्या....
दणदणीत मालिका विजयानंतर मुख्य प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण यांची बोलकी प्रतिक्रिया, म्हणाले…
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी टी20 मालिकेतील विजय विशेष असल्याचं म्हटलं आहे. जोहान्सबर्ग येथे शुक्रवारी झालेल्या मालिकेतील चौथ्या आणि अंतिम....
IND VS SA; 3 खेळाडू ज्यांना मालिकेतील एकही सामन्यात संधी मिळाली नाही
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील 4 सामन्यांची टी20 मालिका पूर्ण झाली आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर खेळलेली ही टी20 मालिका 3-1 ने जिंकली. सूर्यकुमार....
कर्णधार असावा तर असा! तिलक वर्मासाठी सूर्यानं केला मोठा त्याग, जाणून घ्या
संघाला यशाचा मार्ग दाखवण्यासाठी कर्णधाराला पुढे येऊन नेतृत्व करावं लागतं. याशिवाय कधी-कधी सहकारी खेळाडूंना संधी देण्यासाठी त्यागही करावा लागतो. असाच काहीसा प्रकार दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेदरम्यान....
“याबद्दल कॅप्टन सूर्याचे आभार… “, मालिकावीर पुरस्कार जिंकल्यानंतर तिलक वर्मा काय म्हणाला…
भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची चार सामन्यांची टी20 मालिका 3-1 अशी जिंकली. ज्यामध्ये भारताचा युवा फलंदाज तिलक वर्माने दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर संस्मरणीय कामगिरी केली. चौथ्या टी20 मध्येही....
कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादवचा जलवा कायम, या 4 संघांविरुद्ध टी20 मालिका जिंकली
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं चौथ्या टी20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा दारुण पराभव केला. या सामन्यात टीम इंडियानं 135 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं....
तिलक वर्माने मोडला विराट कोहलीचा महान विक्रम, 2 शतके झळकावून माजवली खळबळ
भारतीय क्रिकेट संघाने चौथ्या टी20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 135 धावांनी पराभव केला. या सामन्यात टीम इंडियाची प्रत्येक चाल अगदी योग्यच होती. नाणेफेक जिंकल्यानंतर कर्णधार सूर्याने....
IND VS SA; संजू-तिलक वर्मा यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एक दोन नव्हे तर चक्क इतके विक्रम मोडले
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात चार सामन्यांची टी20 मालिका खेळवली गेली. टीम इंडियाने ही मालिका 3-1 ने जिंकली. या संपूर्ण मालिकेत भारतीय संघ विश्वविजेत्या संघासारखा....
संजू सॅमसनच्या शॉटमुळे महिला जखमी झाली, थेट गालावरचा लागला चेंडू!
संजू सॅमसनला टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शतकं झळकावण्याची सवयच लागली आहे. त्यानं शेवटच्या पाच डावांत तीन शतकं ठोकली आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील चौथ्या सामन्यातही त्याच्या बॅटमधून....
IND vs SA: संजू सॅमसन नाही तर या खेळाडूने केल्या सर्वाधिक धावा, जाणून घ्या कोणी सर्वाधिक विकेट घेतल्या?
टीम इंडियाने चौथ्या आणि शेवटच्या टी20 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा 135 धावांनी पराभव करत मालिका 3-1 ने जिंकली. या मालिकेदरम्यान सर्वाधिक धावा करणाऱ्या आणि सर्वाधिक विकेट्स....
IND vs SA: चाैथ्या टी20 मध्ये जोहान्सबर्गची खेळपट्टी घातक? जाणून घ्या कोणाला मिळणार फायदा!
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका चौथा आणि शेवटचा टी20 सामना खेळवला जाणार आहे. दोन्ही संघ जोहान्सबर्ग येथील वांडरर्स स्टेडियमवर आमने सामने येतील. भारतीय वेळेनुसार हा सामना....



















