विश्वचषक २०११
धोनीने ज्या बॅटने षटकार मारत विश्वचषक जिंकला तिला मिळाली भलतीच किंमत
विश्वचषक २०११ म्हटलं तरी भारतीय चाहत्यांच्या डोळ्यासमोर उभा राहतो तो क्षण म्हणजे एमएस धोनीने वानखेडे स्टेडियममध्ये अंतिम सामन्यात खेचलेला विजयी षटकार. भारताचा माजी कर्णधार ...
आजच्याच दिवशी ११ वर्षांपूर्वी भारताने पाकिस्तानला पाणी पाजत मिळवला होता विश्वचषकातील सर्वात मोठा विजय
भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना म्हटले की खेळाडूंंबरोबरच चाहत्यांमध्येही चुरस पहायला मिळते. ११ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजेच ३० मार्च २०११ला भारत विरुद्ध पाकिस्तान संघात २०११ च्या ...
वर्ष २०११च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे शिलेदार, जे अजूनही खेळतायत क्रिकेट
वर्ष २०११ चा विश्वचषक प्रत्येक भारतवासीसाठी खूप खास आहे, मग तो संघात सहभागी असलेला खेळाडू असो वा क्रिकेट चाहता असो. त्यावेळी भारतात आयोजित झालेल्या ...
युवा शिलेदाराकडून माहीच्या चाहत्यांना ‘सर्वात मोठी भेट’; विश्वचषक २०११च्या मॅच विनिंग षटकाराचे घडवले दर्शन
माजी भारतीय कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीने काल (०७ जुलै) आपला वाढदिवस साजरा केला. वयाच्या ४० व्या वर्षाची सुरुवात करण्यासाठी आजी-माजी क्रिकेटपटूंपासून ते ...
धोनीच्या ‘त्या’ शॉटने गांगुलीलाही पाडली होती भुरळ, कॉमेंट्री बॉक्स सोडून आला होता बाहेर
भारतीय क्रिकेट संघाच्या यशस्वी कर्णधारांमध्ये गणला जाणारा माजी संघनायक एमएस धोनी, आज आपला ४० वा वाढदिवस साजरा करत आहे. कर्णधाराच्या रुपात धोनीने अनेक असे ...
‘बंदीपासून वाचण्यासाठी अश्विन क्रिकेटपासून दूर गेला,’ माजी पाकिस्तानी गोलंदाजाचा गंभीर आरोप
कुठलेही क्षेत्र असो तिकडे आरोप-प्रत्यारोप होतच असतात. मग त्या आरोपांना कारण असो किंवा नसो. या सगळ्या गोष्टी आपणास क्रिकेटमध्ये सुद्धा पाहायला मिळतात. हल्लीच पाकिस्तान ...
झोपेच्या गोळ्या खाऊन ‘या’ क्रिकेटपटूने भारताविरुद्ध खेळला होता विश्वचषक सामना, पुढे काय झालं होतं एकदा पाहाच
विश्वचषक २०११ स्पर्धा भारतात आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने भारतीय संघावर ३ गडी ...
भावा, पाकिस्तान नाही भारत खेळणार आहे! जेव्हा अख्तरने भज्जीकडे मागितले होते वर्ल्डकप फायनलचे तिकीट
भारत आणि पाकिस्तान या देशांतील राजकीय वैराचे ठसे क्रिकेटच्या मैदानावरही उमटले आहेत. मागील बऱ्याच वर्षांपासून हे प्रतिस्पर्धी संघ केवळ आयसीसीच्या विश्वस्तरीय स्पर्धांमध्ये आमने सामने ...
भारताला विश्वचषक सेमी फायनलमध्ये पोहोचवणाऱ्या नेहराला फायनलमध्ये का दिली नाही संधी? वाचा कारण
भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहराला विश्वचषक 2011 च्या अंतिम सामन्याला मुकावे लागले होते. परंतु त्याला सामना पाहण्यासाठी मुंबईला जाण्यापासून कोणीही अडवू शकले ...
“धोनीच्या एका षटकाराने जर विश्वचषक जिंकून दिला असेल, तर युवराजने ६ जिंकलेत”, गंभीरची तिखट प्रतिक्रिया
भारतीय संघासाठी २ एप्रिल हा दिवस खास आहे. १० वर्षांपूर्वी, २ एप्रिल २०११ रोजी भारतीय क्रिकेट संघाने दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचा कारनामा केला होता. विश्वचषक ...
कोरोनाची बाधा झालेला सचिन रुग्णालयात भरती, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती
भारतात सध्या कोविड-१९ महामारीने पाय पसारले आहेत. काही दिवसांपुर्वी मास्टर ब्लास्टर आणि भारताचा महान फलंदाज सचिन तेंडूलकर हादेखील कोरोनाच्या विळख्यात सापडला होता. त्यानंतर त्याने ...
आठवण – भारताच्या विश्वविजयाची
-आदित्य गुंड २०११ चा विश्वकरंडक झाला तेव्हा मी अमेरिकेत होतो. भारत पाकिस्तान सामन्याच्या दिवशी आम्हाला सकाळी लेक्चर होते. त्या दिवशी वर्गातल्या ५-६ भारतीय मुलांपैकी फक्त ...
“आम्ही २०११ चा विश्वचषक जिंकून कोणावर उपकार केले नाहीत”, गौतम गंभीरचे खळबळजनक भाष्य
भारतीय क्रिकेटप्रमींसाठी २०११ विश्वचषक अविस्मरणीय ठरला आहे. हा विश्वचषक भारतीय संघाने जिंकला होता. या विजेतेपदाला यंदा २ एप्रिलला १० वर्षे पूर्ण होत आहे. हा ...
भारताला विश्वचषकात पराभूत करता न आल्याची ‘या’ दिग्गज खेळाडूला वाटतेय खंत
मोहाली येथे झालेल्या विश्वचषक २०११ च्या उपांत्य सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभूत केले होते. हा सामना पराभूत झाल्याची खंत अजूनही पाकिस्तानी गोलंदाज ‘उमर गुल’ याला ...
आयपीएल खेळणारे हे ३ खेळाडू बजावू शकतात भारतीय संघासाठी अष्टपैलू खेळाडूची भूमिका…
कुठल्याही संघाला विजय मिळू दे किंवा पराभव, तो संघ संतुलित असणे खूप आवश्यक आहे. त्या संघात पर्यायी फलंदाज आणि गोलंदाज असावेत. त्याशिवाय संघात अष्टपैलू ...