कुलदीप यादव
अखेर मोहम्मद शमीला या देशात जाण्याचा व्हिजा मिळाला
मुंबई | भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला विंडिज दौऱ्यावर जाण्यासाठी आज अखेर व्हिजा मिळाला. शमीची विंडीज जौऱ्यासाठी भारतीय संघात निवड झाली आहे. परंतु....
शमीनंतर असा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह दुसराच भारतीय गोलंदाज!
लीड्स। आज(6 जूलै) 2019 विश्वचषकात भारत विरुद्ध श्रीलंका संघात 44 वा सामना सुरु आहे. या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 7 बाद 264....
विश्वचषकात टीम इंडियाच्या बाबतीत असे पहिल्यांदाच झाले
लीड्स। आज(6 जूलै) 2019 विश्वचषकात भारत विरुद्ध श्रीलंका संघात 44 वा सामना सुरु आहे. या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.....
श्रीलंकाविरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडियाने केले दोन बदल, या खेळाडूंना मिळाली संधी
लीड्स। आज 2019 विश्वचषकात 44 वा सामना भारत विरुद्ध श्रीलंका संघात होणार आहे. साखळी फेरीतील हा दोन्ही संघाचा शेवटचा सामना आहे. या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक....
बांगलादेश विरुद्ध केदार जाधवला वगळले, त्याच्याऐवजी हा खेळाडू करतोय विश्वषकात पदार्पण
बर्मिंगहॅम। आज(2 जूलै) 2019 विश्वचषकात भारत विरुद्ध बांगलादेश संघात 40 वा सामना पार पडणार आहे. एजबस्टर्न स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम....
विश्वचषक २०१९- क्रिकेटप्रेमींसाठी ही आहे सर्वात सुखद बातमी
मुंबई | टीम इंडियातील अष्टपैलू खेळाडू केदार जाधव फिट झाला असल्याचे मोठे वृत्त काही माध्यमांनी दिले असून तो भारतीय संघासोबत २२ मे रोजी रवाना होऊ....
संपूर्ण यादी – असे आहेत २०१९ विश्वचषकासाठी सर्व संघांचे खेळाडू
२०१९ विश्वचषक स्पर्धा 30 मेपासून इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु होणार आहे. त्यामुळे आता जवळ जवळ फक्त १२ दिवसांचा कालावधी राहिलेल्या या विश्वचषकासाठी सर्व सहभागी देशांनी....
४१वे वनडे शतक करणाऱ्या ‘रनमशिन’ विराट कोहलीने केले १० पराक्रम
रांची। भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरु असलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी ५० षटकात ३१४ धावांचे आव्हान ठेवले आहे. या आव्हानाचा....
हँड्सकॉम्बच्या त्या विकेटमुळे आज झाला मोठा वाद…
रांची। भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात जेएससीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर तिसरा वनडे सामना सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर विजयासाठी 50 षटकात 314....
गेल्या दोन वर्षांत ४६३ गोलंदाजांना जे जमलं नाही ते कुलदीपने करुन दाखवलं
रांची | भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाने निर्धारित ५० षटकांत ५ बाद ३१३....
फक्त त्या एका नियमामुळे पृथ्वी शाॅ आणि विजय शंकरला बीसीसीआयच्या करारात मिळाले नाही स्थान
मुंबई | गुरुवारी(7 मार्च) बीसीसीआयसाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमुन दिलेल्या समितीने भारतीय क्रिकेटपटूंच्या 2018-19 या मोसमातील वार्षिक मानधन कराराची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार मागील....
संपुर्ण वेळापत्रक- अशी आहे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिका
हैद्राबाद । टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन टी२० सामन्यांच्या मालिकेत ०-२ ने पराभूत झाली. त्यानंतर उद्यापासून भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ सामन्यांच्या वनडे मालिकेत खेळणार आहे. पहिला....
उद्यापासून सुरु होणाऱ्या वनडे मालिकेसाठी अशी आहे १५ जणांची टीम इंडिया
हैद्राबाद । टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन टी२० सामन्यांच्या मालिकेत ०-२ ने पराभूत झाली. त्यानंतर उद्यापासून भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ सामन्यांच्या वनडे मालिकेत खेळणार आहे. पहिला....
टीम इंडियाची घोषणा, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी असा आहे १५ जणांचा चमू
मुंबई । टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतात २ टी२० तसेच ५ वनडे सामने खेळणार आहे. ही मालिका २४ फेब्रुवारीपासून सुरु होणार असून यासाठी बीसीसीआयने आज संघाची घोषणा....





