अंबाती रायडू
…म्हणून रायडू ऐवजी विजय शंकरचा झाला विश्वचषकासाठी टीम इंडियात समावेश
30 मे पासून इंग्लंड आणि वेल्समध्ये 2019 आयसीसी विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. त्यामुळे जेमतेम दीड महिना राहिलेल्या या स्पर्धेसाठी आज(15 एप्रिल) 15 जणांच्या भारतीय संघाची....
आयपीएलचे तब्बल ११ हंगाम एकाच संघाकडून खेळलेला तो एकमेव खेळाडू
आयपीएल २०१९च्या हंगामाला २३ मार्चपासून सुरुवात होत आहे. विश्वचषक २०१९ला सुरुवात होण्यापुर्वी या हंगामाची आयपीएल होत आहे. त्यामुळे या हंगामाला विशेष महत्त्व आले आहे. आयपीएलमध्ये....
फक्त त्या एका नियमामुळे पृथ्वी शाॅ आणि विजय शंकरला बीसीसीआयच्या करारात मिळाले नाही स्थान
मुंबई | गुरुवारी(7 मार्च) बीसीसीआयसाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमुन दिलेल्या समितीने भारतीय क्रिकेटपटूंच्या 2018-19 या मोसमातील वार्षिक मानधन कराराची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार मागील....
संपुर्ण वेळापत्रक- अशी आहे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिका
हैद्राबाद । टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन टी२० सामन्यांच्या मालिकेत ०-२ ने पराभूत झाली. त्यानंतर उद्यापासून भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ सामन्यांच्या वनडे मालिकेत खेळणार आहे. पहिला....
उद्यापासून सुरु होणाऱ्या वनडे मालिकेसाठी अशी आहे १५ जणांची टीम इंडिया
हैद्राबाद । टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन टी२० सामन्यांच्या मालिकेत ०-२ ने पराभूत झाली. त्यानंतर उद्यापासून भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ सामन्यांच्या वनडे मालिकेत खेळणार आहे. पहिला....
टीम इंडियाची घोषणा, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी असा आहे १५ जणांचा चमू
मुंबई । टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतात २ टी२० तसेच ५ वनडे सामने खेळणार आहे. ही मालिका २४ फेब्रुवारीपासून सुरु होणार असून यासाठी बीसीसीआयने आज संघाची घोषणा....
या कारणामुळे एमएस धोनी विश्वचषक २०१९साठी टीम इंडियात हवाच
मुंबई | ३०मे ते १४ जूलै २०१९ या काळात विश्वचषक इंग्लंड देशात होणार आहे. या विश्वचषकापुर्वी जगभरातील सर्वच माजी खेळाडूंनी रोजच नवनविन वक्तव्य करत एकप्रकारे....
गांगुली म्हणतो, हा खेळाडू विश्वचषकात टीम इंडियाचा सदस्य नसेल
मुंबई । भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगलीने प्रतिभावान खेळाडू विजय शंकरच्या विश्वचषक वारीबद्दल नकारात्मक सुर आवळला आहे. मला विजय शंकर विश्वचषकात न खेळण्याची शक्यता....
टीम इंडियाकडून विश्वचषकात सतत पराभूत होणारा पाकिस्तान यावेळी करणार हिशोब चुकता?
मुंबई । इंग्लंडमध्ये ३०मे ते १४ जूलै दरम्यान होणाऱ्या विश्वचषकासाठी सर्वच संघांनी तयारी सुरु केल्या आहेत. यात भारत, पाकिस्तानसह सर्वच देश कसुन सराव करत आहे.....
हिटमॅन रोहित शर्माबरोबर रिषभ पंतने विश्वचषकात सलामीला यावे
मुंबई । यावर्षी ३० मे ते १४ जूलै या काळात ५० षटकांचा विश्वचषक खेळवला जाणार आहे. त्यापुर्वी टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतात २ टी२० तसेच ५ वनडे....
या दिवशी होणार ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
मुंबई । यावर्षी ३० मे ते १४ जूलै या काळात ५० षटकांचा विश्वचषक खेळवला जाणार आहे. त्यापुर्वी टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतात २ टी२० तसेच ५....
विश्वचषकात भाग घेणाऱ्या १०पैकी ९ संघाचा पुढील ५ आठवड्यांत वनडे सामन्यांचा रतीब
मुंबई | बुधवारपासून न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश वनडे मालिकेला सुरुवात होत आहे. या दौऱ्यात बांगलादेश ३ वनडे आणि ३ कसोटी सामने न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे. १३ फेब्रुवारी....
विश्वचषकापुर्वी टीम इंडिया खेळणार ५ वनडे सामने, पहा संपुर्ण वेळापत्रक
मुंबई | क्रिकेट विश्वचषक २०१९ला बरोबर १०७ दिवस राहिले आहेत. त्यापुर्वी टीम इंडिया फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात भारतीय संघ शेवटची आंतरराष्ट्रीय मर्यादीत षटकांची मालिका खेळणार आहे.....
अशी आहे हरभजन सिंगची विश्वचषक २०१९साठी १५ सदस्यीय टीम इंडिया
मुंबई | जसाजसा विश्वचषक जवळ येत आहे तशी माजी खेळाडूंनी त्यांची संभाव्य टीम इंडिया घोषीत करायला सुरुवात केली आहे. यात भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग देखील....





