आयड्रीम तिरुप्पूर
आर अश्विनचा फलंदाजीत कहर! सलामीला येऊन अवघ्या 30 चेंडूत फिरवला सामना
भारताचा आघाडीचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन त्याच्या गोलंदाजी शिवाय फलंदाजीसाठी देखील ओळखला जातो. त्यानं टीम इंडियासाठी अनेक प्रसंगी उत्कृष्ट खेळी खेळल्या आहेत. आता तो तामिळनाडू प्रीमियर....






