इंग्लंड वि भारत कसोटी मालिका
अखेर भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचा लागणार सोक्षमोक्ष, रद्द अंतिम सामन्याचा ‘या’वेळी लागणार मुहूर्त?
भारतीय क्रिकेट संघ पुढील वर्षी इंग्लंड दौऱ्यावर एक कसोटी सामना खेळण्याची शक्यता आहे. याला दोन्ही क्रिकेट मंडळांनी या निर्णयास दुजोरा दिला असल्याचे समजत आहे. हा....
‘विराट कोहली आणि रवी शास्त्री कसोटी क्रिकेटचे उत्तम समर्थक आणि प्रचारक’, ऑसी दिग्गजाकडून कौतुक
ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू आणि कर्णधार मार्क टेलर यांनी विराट कोहली आणि भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावर स्तुती सुमने उधळली आहेत. टी -२० आणि वनडेच्या....
‘जार्वो बेअरस्टोला धडकला त्याबद्दल कोणी बोलले नाही’, शास्त्रींच्या टीकाकारांची पाक क्रिकेटरकडून बोलती बंद
भारत आणि इंग्लंड यांच्यातील मँचेस्टर कसोटी रद्द झाल्यापासून भारतीय संघाचे विद्यमान मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना सतत टीकेला सामोरे जावे लागत आहे. भारताच्या इंग्लंड दौऱ्यातील....
बुमराह फलंदाजांच्या विचारांशी खेळतो, म्हणून तो यशस्वी गोलंदाज, भारतीय दिग्गजाने उधळली स्तुतीसूमने
आपल्या भेदक गोलंदाजीने फलंदाजांना पळता भुई थोडी करणारा गोलंदाज म्हणजे जसप्रीत बुमराह. बुमराहने अनेक दिग्गजांना आपला चाहता बनवले आहे, त्यात आशिष नेहराचाही समावेश आहे. नेहराने....
मँचेस्टर कसोटी रद्द होण्यास भारतीय संघाचा दोष नाही, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचे भाष्य
इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघाच्या शिबिरात कोरोनाच्या प्रादुर्भावामूळे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेचा अंतिम सामना रद्द झाला. इंग्लंडच्या अनेक माजी क्रिकेटपटूंनी सामना रद्द झाल्यामुळे भारतीय संघ....
मँचेस्टर कसोटी रद्द होण्याचा आयपीएलशी संबंध, इंग्लिश मीडियाचे भारतीय खेळाडूंवर आरोप
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवी कसोटी १० सप्टेंबरपासून मँचेस्टरमध्ये सुरू होणार होती, परंतु, भारतीय शिबिरातील वाढत्या कोरोना प्रकरणांमुळे ती रद्द करण्यात आली. मुख्य प्रशिक्षक रवी....
मँचेस्टर कसोटी रद्द होण्यापूर्वी भारतीय खेळाडूंना व्हॉट्सऍपवर नक्की काय आले होते मेसेज?
कोविड -१९ च्या भीतीमुळे भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना शेवटच्या क्षणी रद्द करावा लागला. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री....
भारतीय संघ पाचव्या कसोटीत मैदानात का उतरला नाही? दिनेश कार्तिकने सांगितले खरे कारण
इंग्लंड दौऱ्याच्या अखेरीस कोरोनामुळे भारतीय शिबिरात गोंधळ उडल्यानंतर झाल्यानंतर भारतीय खेळाडूंनी पाचव्या कसोटीच्या पहिल्या दिवशी मैदानात उतरण्यास नकार दिला. त्यानंतर दोन्ही बोर्डांमधील प्रदीर्घ चर्चेनंतर मालिकेतील....
‘निर्णायक क्षणी भारतीय संघाने चांगली कामगिरी केली’, अँडरसनने विराटसेनेवर उधळली स्तुतीसुमने
इंग्लंड विरुद्ध भारत संघात ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार होती. मात्र, पाचवा सामना सुरु होण्यापूर्वीच भारतीय संघाच्या गोटात कोरोनाचा शिरकाव झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे....
‘भारताच्या त्रिमूर्ती’ची मँचेस्टरवरील कामगिरी राहिलीय अतिशय सुमार, एकाच्या खात्यात तर फक्त ७ धावा
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने २-१ अशी आघाडी घेतली आहे. चौथ्या कसोटी सामन्यात विराटसेनेने अप्रतिम कामगिरी केली आणि सामना १५७....
रोहिच-पुजाराच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह, ‘या’ विस्फोटक फलंदाजाला मिळू शकते कसोटी पदार्पणाची संधी
पाच सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा कसोटी सामना शुक्रवारपासून (१० सप्टेंबर) मँचेस्टरमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळला जाईल. भारत या मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे. पण शेवटच्या....
इंग्लंडची इच्छा, मँचेस्टर कसोटी खेळण्यापूर्वीच भारताने स्विकारावा पराभव; पण विराट-रोहितचा स्पष्ट नकार
भारत आणि इंग्लंड दरम्यान पाचवा कसोटी सामना होईल की नाही? हे अद्याप स्पष्ट नाही. खरे तर, भारताच्या सपोर्ट स्टाफमधील ३ सदस्य आधीपासून कोरोना संक्रमणामुळे विलगीकरणात....
लाईव्ह सामन्यात कोहलीला सुचली मस्ती, इंग्लंडच्या खेळाडूला धावा बनवण्यासाठी दाखवला गॅप- VIDEO
केनिंग्टन ओव्हल कसोटीच्या पाचव्या दिवशीच्या खेळादरम्यान भारताच्या मजबूत स्थितीमुळे कर्णधार विराट कोहली खूप उत्साहित होता. याच कारणामुळे त्याने मैदानावर विरोधी संघाच्या ख्रिस वोक्सला चिथावण्यास सुरुवात....
पराभवानंतर रूटचा ऊहापोह; म्हणाला, ‘भारतीय गोलंदाजांच्या प्रभावी रिव्हर्स स्विंगने आमचा घात केला’
चौथ्या कसोटीच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी (०६ सप्टेंबर) इंग्लंडला १५७ धावांनी पराभूत करून भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. दुपारच्या जेवणानंतर बुमराहने....
प्रबळ आत्मविश्वास… ‘त्याने’ स्वत:हून गोलंदाजी मागितली अन् मोठ्या विकेट्सही घेतल्या, कोहलीचा उलगडा
इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात भारतीय संघाने दमदार विजयासह २-१ अशी आघाडी घेतली. भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी ३६८ धावांचे लक्ष्य ठेवले होते.....




















