एसएमएस स्टेडियम जयपूर
बाबो! भारत-न्यूझीलंड संघाच्या पहिल्या टी२० सामन्यासाठी स्टेडियमवर असणार ‘एवढ्या’ पोलिसांचा बंदोबस्त
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी२० विश्वचषकानंतर १७ नोव्हेंबरपासून तीन सामन्यांची टी२० आणि दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. कोरोना निर्बंधांमुळे मागच्या बऱ्याच काळापासून भारतात....






