ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा
रोहित शर्माला विश्रांती, दुसऱ्या टी२०साठी अशी आहे ११ जणांची टीम इंडिया
बंगळूरु। भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात आज(27 फेब्रुवारी) दुसरा आणि शेवटचा टी20 सामना आहे. हा सामना बंगळूरु येथील एम चिन्नास्वामी स्टेडीयमवर होणार आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया....
एमएस धोनी खेळतोय आंतरराष्ट्रीय टी२०चा शेवटचा सामना?
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात आज(27 फेब्रुवारी) दुसरा आणि शेवटचा टी20 सामना आहे. हा सामना बंगळूरु येथील एम चिन्नास्वामी स्टेडीयमवर भारतीय प्रमाणवेळे नुसार संध्याकाळी 7 वाजता....
धोनी-कोहलीमधील ती खास शर्यत नक्की जिंकणार कोण?
बंगळूरु। भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात आज(27 फेब्रुवारी) दुसरा टी20 सामना होणार आहे. हा सामना एम चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगलोर येथे भारतीय प्रमाणवेळे नुसार संध्याकाळी 7 वाजता....
भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी२०आधी ऑस्ट्रेलिया संघाला बसला मोठा धक्का
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात आज(27 फेब्रुवारी) दुसरा टी20 सामना बंगळूरु येथील एम चिन्नास्वामी स्टेडीयममध्ये होणार आहे. तसेच या सामन्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात 2 मार्चपासून....
संपुर्ण वेळापत्रक: ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत अशी रंगणार टी२० मालिका
मुंबई | भारतीय संघाचा २०१८-१९ हंगामातील परदेश दौरा काल न्यूझीलंड विरुद्ध १-२ अशा पराभवाने संपला. हा हंगामातील परदेश दौरा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेने जानेवारी २०१८मध्ये सुरु....
या कारणामुळे भारत-ऑस्ट्रेलिया टी२० मालिकेचे वेळापत्रक बदलणार
ऑस्ट्रेलियाचा संघ फेब्रुवारी महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात 2 टी20 आणि 5 वनडे सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिका 24 फेब्रुवारी ते 13 मार्च....
संपुर्ण वेळापत्रक: असा असेल फेब्रुवारी-मार्चमध्ये होणारा ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा
यावर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौरा करणार आहे. या दौऱ्यात 2 टी20 आणि 5 वनडे सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिका 24 फेब्रुवारी ते 13....
कोलकाता वनडेत भारतीय संघाकडून २९ विश्वविक्रम
कोलकाता । भारत-ऑस्ट्रेलिया दुसरा वनडे सामना हा भारतीय संघाने ५० धावांनी जिंकला. हा सामना अनेक अर्थांनी भारतीय संघासाठी खास ठरला. कर्णधार विराट कोहलीला या सामन्यात....
भारतीय संघाने केले तब्बल २९ विश्वविक्रम
कोलकाता । भारत-ऑस्ट्रेलिया दुसरा वनडे सामना हा भारतीय संघाने ५० धावांनी जिंकला. हा सामना अनेक अर्थांनी भारतीय संघासाठी खास ठरला. कर्णधार विराट कोहलीला या सामन्यात....





