कपिल देव यांनी केलेले वक्तव्य
“कोहलीला अहंकार विसरून पुढे जावं लागेल” विश्वविजेत्या भारतीय कर्णधाराचा सल्ला
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) या दोन्ही संघांमध्ये नुकतीच ३ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाला २-१ फरकाने पराभवाचा....
कोहली-शास्त्री जोडीचे भारतीय दिग्गजाने केले कौतुक; १०० पैकी दिले ‘एवढे’ गुण
टी२० विश्वचषकानंतर भारतीय संघात दोन मोठे बदल घडले आहेत. विराट कोहलीने यापूर्वी घोषित केल्याप्रमाणे भारताच्या टी२० संघाचे कर्णधारपद सोडले आहे. तसेच मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींचा....
“खेळाडू देशासाठी खेळण्यापेक्षा आयपीएलला प्राथमिकता देतात, तेव्हा काय करू शकतो”, कपिल देव यांची मोठी प्रतिक्रिया
भारतीय संघाचे टी२० विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले आहे. विश्वचषकापूर्वी भारतीय संघाचे खेळाडू आयपीएलमध्ये खेळत होते. आयपीएलनंतर दोनच दिवसात विश्वचषकाला सुरुवात झाली आणि खेळाडूंना या दोन्ही....
महान क्रिकेटरला आहे विश्वास; म्हणाले, ‘कोहली एकदा लयीत येऊद्या मग शतक नव्हे त्रिशतक ठोकेल’
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. त्याने बरेचसे मोठमोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. परंतु गेल्या काही महिन्यांपासून....
‘चांगली कामगिरी करणाऱ्या प्रशिक्षकाला हटवण्याची गरज नाही’, रवी शास्त्रींना दिग्गज कर्णधाराची साथ
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले आहे. तसेच त्याच्या नेतृत्वाखाली आणि रवी शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने....
‘सचिनला शतकाचे रुपांतर २००-३०० धावांमध्ये कसे करायचे माहित नव्हते’, माजी भारतीय कर्णधाराचे खळबळजनक भाष्य
भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर फलंदाज सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडला आहे. त्याने अनेक मोठ-मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. इतकेच नव्हे तर, १००....
“आजकालचे गोलंदाज ४ षटकं गोलंदाजी करून कसे काय थकतात” भारतीय दिग्गजाने उपस्थित केला प्रश्न
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ट -२० क्रिकेटचा समावेश झाल्यापासून क्रिकेटपटू आपल्या फिटनेसवर अधिक जोर देताना दिसून येत आहेत. तरीदेखील खेळाडूंना फिटनेसची समस्या जाणवत असते. अशातच भारतीय संघाचे....
‘WTC फायनलमध्ये एका सामन्याऐवजी तीन सामने पाहिजे होते,’ विश्वविजेत्या भारतीय कर्णधाराचे परखड मत
येत्या १८ ते २२ जून दरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. या मोठ्या सामन्यासाठी दोन्हीही संघ कसून सराव....













