कानपूर कसोटी सामना
दुसऱ्या कसोटीवर पावसाचं सावट! सामना रद्द झाल्यास WTC गुणतालिकेत भारताचे नुकसान?
IND vs BAN 2nd Test: भारत आणि बांग्लादेश यांच्यातील कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना 27 सप्टेंबरपासून कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.....
भारत वि. बांगलादेश संघातील दुसऱ्या कसोटीपूर्वी मोठा गोंधळ, कानपूर स्टेडियमच्या सुरक्षेत वाढ
IND vs BAN, Kanpur Test : बांगलादेशात सध्या राजकीय अशांतता पसरली आहे. अशातच बांगलादेशचा क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आला आहे. भारत विरुद्ध बांगलादेश संघात आतापर्यंत....
कानपूर कसोटी अनिर्णित राहिली आणि झाली १५ वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ घटनेची पुनरावृत्ती
भारत आणि न्यूझीलंडमधील पहिला कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर पार पडला. शेवटच्या दिवशी सामना अनिर्णित राहिला. भारताकडे अखेरच्या दिवशी सामन्यात विजय मिळवण्याची चांगली संधी....
रोहित-विराटच्या अनुपस्थितीत काय असावा भारताचा फलंदाजी क्रम? दिग्गजाने दिले उत्तर
न्यूझीलंडविरुद्ध टी२० मालिका भारताने ३-० अशा फरकाने जिंकली. यानंतर २५ नोव्हेंबरपासून उभय संघांमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना कानपूरच्या ग्रीन....









