गावस्कर
टीम इंडियाच्या खेळाडूने केली होती इंग्लंडमध्ये चोरी, संपुर्ण संघावर आली होती…
भारतीय क्रिकेट संघाने १९३२ मध्ये, क्रिकेटमध्ये प्रवेश केल्यानंतर १९६० पर्यंत फारशी चांगली कामगिरी करू शकला नाही. १९६० नंतर भारतीय संघाने सामने जिंकण्यास सुरवात केली. ...
जर भारत-पाकिस्तानचे विभाजन झाले नसते तर हे ५ क्रिकेटर असते टीम इंडियात
दि. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. भारत स्वतंत्र होण्यापूर्वी ब्रिटीशांनी भारत आणि पाकिस्तान असे दोन भाग केले. त्यानंतर दोन्ही देश एकमेकांचे शत्रू ...
भारतीय प्रथम श्रेणी क्रिकेटचा ब्रॅडमन
-ओमकार मानकामे मुंबई क्रिकेटने आजपर्यंत भारताला जेवढे क्रिकेटपटू दिले असतील तेवढे कदाचितच दुसऱ्या कुठच्या शहराने किंवा राज्याने दिले नसतील. मुंबईची वर्षानुवर्षे खेळण्याची एक विशिष्ट ...