टीम इंडियाचा पराभव
IND vs ENG: राजकोटमध्ये टीम इंडियाचा पराभव, कर्णधार सूर्या म्हणाला…
By Ravi Swami
—
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा सामना काल मंगळवारी (28 जानेवारी) राजकोटमधील निरंजन शाह स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात ...
संघ व्यवस्थापनाचा ढिसाळ निर्णय आणि…., जाणून घ्या भारताच्या पराभवाची पाच मोठी कारणं
By Ravi Swami
—
राजकोटच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाला 26 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत इंग्लंड संघाने दमदार पुनरागमन केले आहे. मालिकेतील उत्साह अजूनही चाहत्यांमध्ये ...