टी २० विश्वचषक
वाढदिवस विशेष: एमएस धोनीच्या करियरची टाईमलाईन
भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) हा सर्वात लोकप्रिय क्रिकेटपटूंपैकी एक आहे. त्याला केवळ भारतातूनच नाही, तर जगभरातील क्रिकेट चाहत्यांकडून प्रेम मिळाले आहे. ...
‘देव आपल्याला वाचवणार नाही म्हणत,’ धोनीने खेळाडूंना केले प्रोत्साहित; मग काय भारत बनला चॅम्पियन
भारतीय संघाने आतापर्यंत 4 आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत. त्यात भारतीय माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने 3 ट्रॉफी जिंकल्या आहेत. भारताचा माजी ...
WTC Final: फुल स्लीव्ह स्वेटरमुळे तो…, जस्टिन लँगरचे बोलणे ऐकुण तुमचे डोके फिरेल
जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाची मजबूत पकड आहे. ओव्हल मैदानावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 469 धावा केल्या आणि त्यानंतर भारताने पहिल्या डावात 151 धावांत ...
दुबळ्यांविरूद्धच दादा! मागील तीन टी20 विश्वचषकात रोहित बड्या संघासमोर ‘सुपरफ्लॉप’
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात बुधवारी (2 नोव्हेंबर) भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा ...
इंग्लंडसाठी आनंदाची बातमी! वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर पुनरागमनाच्या वाटेवर, लवकरच होणार संघात सामील
दुखापतीमुळे दीर्घकाळ संघाबाहेर असलेला इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर कसोटी संघात पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. त्याला या महिन्यात प्रशिक्षण शिबिरासाठी बोलावण्यात आले आहे. आर्चरने ...
‘मला खेळाडूंवर विनाकारण ओरडायला सांगतात’, बांग्लादेशच्या प्रशिक्षकाने केला आरोप
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) या आठवड्याच्या सुरुवातीला श्रीधरन श्रीराम यांची तांत्रिक संचालक म्हणून नियुक्ती केली होती, जो २०२२च्या टी-२० विश्वचषकापर्यंत संघाचा सल्लागार असेल. भारताचा ...
भारत-पाकिस्तान महामुकाबल्याच्या तिकीट विक्रीला सुरुवात! जाणून घ्या काय आहे किंमत
आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२२मध्ये भारत आणि पाकिस्तान २३ ऑक्टोबर रोजी आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघांमधील हा हाय व्होल्टेज सामना मेलबर्नमधील मेलबर्न क्रिकेट मैदानावर ...
‘…तर तुम्ही मूर्ख आहात’, शाकीब अल हसनने चाहत्यांनाच फटकारले
अष्टपैलू शाकिब अल हसनची बांगलादेश टी-२० संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. दरम्यान, त्याने आपल्या चाहत्यांना सांगितले की, परिस्थिती लगेच बदलेल अशी अपेक्षा करू ...
टीम इंडियातील कर्णधार बदलीवर काय म्हणाला ‘दादा’, वाचा सविस्तर
गेल्या वर्षीच्या टी-२० विश्वचषकापासून टीम इंडियामध्ये कर्णधार बदलण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसे, विराट कोहलीनंतर रोहित शर्माला संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. पण एका वर्षात ...
पाकिस्तानच्या माजी स्पिनरचे मोठे विधान; म्हणतोय, टी-२० विश्वचषकात पुनरागमन नाही करू शकणार बुमराह
भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे आगामी आशिया चषकात खेळू शकणार नाही. पाकिस्तानचा माजी फिरकी गोलंदाज दानिश कनेरियाच्या मते बुमराहची दुखापत गंभीर ...
‘रोहित अन् विराटपेक्षा सध्या भारताला हार्दिकची जास्त गरज आहे!’ माजी दिग्गजाचे विचित्र विधान
टी-२० विश्वचषक २०२१मध्ये भारताच्या निराशेमागील अनेक कारणांपैकी एक म्हणजे संघात कुठेतरी संतुलन नसणे. यानंतर, भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या पाठीच्या समस्येतून बरा झाल्यानंतर पूर्णपणे ...
आशिया चषक खेळणाऱ्यांपैकी दोनच स्पिनर होणार टी२० विश्वचषक संघात सामील, जडेजासह ‘या’चे नाव आघाडीवर?
आशिया कपचे सामने यूएईमध्ये होणार आहेत. तिथली खेळपट्टी फिरकीपटूंसाठी अनुकूल मानली जाते. त्यामुळे अष्टपैलू रवींद्र जडेजाशिवाय ३ खेळाडूंना फिरकीपटू म्हणून संधी देण्यात आली आहे.२७ ...
‘शमी टी-२० विश्वचषकाचा भाग नक्की असेल’, भारताच्या माजी यष्टीरक्षकाचे भाकित
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची आशिया चषकाच्या संघात निवड झाली नाही आणि त्यानंतर सातत्याने त्याच्यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. दुसरीकडे, माजी यष्टीरक्षक फलंदाज ...
‘टी२० विश्वचषकात पराभवानंतर टीम इंडियाने काय बदल केले?’ आता खुद्द कॅप्टन रोहितनेच केले स्पष्ट
गेल्या वर्षी आयसीसी टी-२० विश्वचषक २०२२मध्ये भारताची कामगिरी खूपच निराशाजनक होती. भारतीय संघाला पाकिस्तानविरुद्ध १० गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. यापूर्वी भारतीय क्रिकेट संघ ...
भुवनेश्वर कुमार टी-२० वर्ल्डकप खेळणार की नाही? वाचा भारताच्या माजी दिग्गजाला काय वाटतं
आता टी-२० विश्वचषकाला केवळ तीन महिने उरले आहेत. गेल्या विश्वचषकात झालेल्या वेदना विसरण्याची भारतासाठी ही चांगली संधी आहे. या एका वर्षात संघात बरेच बदल ...