निखील चोपडा
कुंबळेंच्या काळात ‘या’ गोष्टीची कमी नसती, तर १००० कसोटी विकेट्स घेतल्या असत्या; माजी क्रिकेटरचं भाष्य
पुर्वी क्रिकेटमध्ये डीआरएस ही संकल्पना नव्हती, तेव्हा गोलंदाज किंवा पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असायचा. परंतु डीआरएस जेव्हापासून क्रिकेटमध्ये आला तेव्हापासून खेळाडूंना मदत मिळाली आहे.....






