पाकिस्तानची योजना
तेव्हा मायदेशात भारताला धूळ चारण्यासाठी पाकिस्तानने बनवला होता ‘असा’ प्लॅन, तरीही झाले होते अपयशी
भारत विरुद्ध पाकिस्तान, या क्रिकेट सामन्यातून क्रिकेटरसिंकाचे पैसावसूल मनोरंजन होते. परंतु २०१२-१३ पासून उभय संघ एकमेकांचा दौरा करत नाहीत. केवळ आयसीसी स्पर्धांदरम्यानच दोन्ही संघांची लढत....






