बांगलादेश विरुद्ध भारत दुसरा वनडे सामना
विराटला ज्या प्रशिक्षकाने दिले फलंदाजीचे धडे, त्यानेच केली आगपाखड; म्हणाला, ‘हे अस्वीकार्य…’
भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याने 2022मध्ये दमदार पुनरागमन केले. त्याचा फॉर्म वनडे आणि आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये परतला आहे. मात्र, कसोटी क्रिकेटमध्ये अजूनही विराट....
पराभवानंतरही बांगलादेशी कर्णधार ऐटीतच! म्हणाला, ‘…तर सामन्याचा निकाल वेगळा असता’
वनडे मालिकेत विजय मिळवणाऱ्या बांगलादेश संघाला कसोटी मालिकेत पराभवाचा धक्का बसला. भारताने ढाका येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीत बांगलादेशचा 3 विकेट्सने धुव्वा उडवला. या सामन्यात विजय....
अश्विनने भारतीय फलंदाजांच्या डिफेन्सवरच उपस्थित केले प्रश्नचिन्ह; म्हणाला, ‘त्यांना स्वत:च्या…’
भारतीय संघाने ढाका येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत शानदार विजय मिळवला. या विजयाचा हिरो आर अश्विन ठरला. त्याने महत्त्वाच्या क्षणी भारताचा डाव सांभाळला आणि श्रेयस....
हा कसला ऍटिट्यूड! कुलदीपला दुसऱ्या कसोटीतून डच्चू देणारा कर्णधार म्हणाला, ‘मला पश्चाताप होत नाहीये…’
ढाका येथे पार पडलेल्या दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाने बांगलादेशचा 3 विकेट्सने धुव्वा उडवला. भारताने या विजयासह मालिका 2-0ने आपल्या नावावर केली. भारताच्या विजयात श्रेयस अय्यर....
‘या’ दोन चुका भारताला पडल्या असत्या महागात, पण अय्यर- अश्विनच्या भागीदारीने टाकला पडदा; जाणून घ्याच
पहिल्या कसोटीपाठोपाठ दुसऱ्या कसोटीतही विजय मिळवण्यासाठी भारतीय खेळाडूंनी यशस्वी झुंज दिली. बांगलादेशने दुसऱ्या डावात दिलेल्या 145 धावांच्या आव्हानाचा पाटलाग करताना भारताच्या वरच्या फळीतील फलंदाज झटपट....
जिथं कमी तिथं आम्ही! राहुल- रोहितलाही जे जमलं नाही, ते अश्विनने करून दाखवलं; वाचा बातमी
भारतीय संघाने बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत 3 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0ने विजय मिळवला. भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलण्यात....
आतल्या गोटातील बातमी! मालिका विजयानंतर कर्णधार राहुल म्हणाला, ‘खोटं बोलणार नाही, ड्रेसिंग रूममध्ये…’
रविवारी (दि. 25 डिसेंबर) ख्रिसमसच्या दिवशी भारतीय संघाने बांगलादेशविरुद्ध शानदार विजय मिळवला. यासोबतच भारताने ही मालिका 2-0ने खिशात घातली. भारताने दुसऱ्या कसोटीत 3 विकेट्सने विजय....
नॉर्मल वाटलो का! अश्विनने 2022मध्ये कसोटीत चोपल्या विराट अन् श्रेयसपेक्षा जास्त धावा, आकडा वाचाच
भारतीय संघाने बांगलादेश दौऱ्यात आपलं नाणं खणखणीत वाजवलं आहे. भारताने या दौऱ्यात बांगलादेशविरुद्ध 3 सामन्यांची वनडे मालिका आणि 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली. यात वनडेत....
हे काय चाललंय भावा! विराटमुळे एकाच षटकात फलंदाजाला दोनदा मिळाले जीवदान, व्हिडिओ पाहून व्हाल हैराण
बांगलादेश दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला 3 सामन्यांच्या वनडे मालिकेवर पाणी सोडावे लागले होते. मात्र, त्यानंतर 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने दमदार पुनरागमन करत पहिला....
‘आता तू शर्ट पण काढ’, फुकटचा वेळ घालवणाऱ्या यजमानांच्या फलंदाजावर विराटची आगपाखड; व्हिडिओ पाहाच
क्रिकेटमध्ये अनेकदा अशा काही घटना घडतात, ज्याकडे सर्वांचे लक्ष वेधले जाते. काही वेळा एका खेळाडूमुळे इतर खेळाडूंचा वेळही वाया जातो. अशात त्यांची रिऍक्शन पाहण्यासारखी असते.....
‘…म्हणून आम्ही भारताला हरवू शकलो’, बांगलादेशच्या शतकवीराचा मोठा खुलासा
बांगलादेश संघाने अष्टपैलू मेहिदी हसन मिराज याच्या शतकाच्या जोरावर बुधवारी (दि. 07 डिसेंबर) भारतीय संघापुढे मोठे आव्हान उभे केले होते. हे आव्हान पार करण्यात भारतीय....
सलामीला खेळवा, नाहीतर तळात; शर्माजींचा पोरगा सगळीकडेच ठरतोय ‘हिटमॅन’, नुसता पाडलाय षटकारांचा पाऊस
क्रिकेटमध्ये सलामीला येणाऱ्या खेळाडूंकडे धावा करण्याच्या सर्वाधिक संधी असतात. कारण, सुरुवातीला पॉवरप्ले असतो, जास्त षटके खेळायला मिळतात. तरीही याचा काही खेळाडूंना फायदा घेता येत नाही.....
सामना गमावला, पण श्रेयस अय्यरने करून दाखवला नाद पराक्रम; विराट अन् धोनीला पछाडत बनला अव्वल फलंदाज
बांगलादेश संघाने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारतीय संघाची चांगलीच दाणादाण उडवली आहे. पहिले दोन्ही सामने जिंकत बांगलादेशने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. असे असले, तरीही....
भारताच्या जखमी वाघाने रचला इतिहास! ‘या’ विक्रमात बनला जगातला दुसरा, तर टीम इंडियाचा पहिलाच फलंदाज
काही खेळाडू असे असतात, जे दुखापतीमुळे चालू सामन्यात एकदा बाहेर गेल्यावर परत येत नाहीत. मात्र, काही खेळाडू असेही असतात, जे कसलीही दुखापत असली, तरीही मैदानावर....
टीम इंडियाचं नशीबच खराब! मालिका तर गमावलीच, पण आता रोहितसह ‘हे’ तीन खेळाडूही होणार बाहेर
भारतीय संघाने बांगलादेशविरुद्धची वनडे मालिका गमावली आहे. पहिल्या सामन्यात 1 विकेट्सने आणि दुसऱ्या सामन्यात भारताने 5 धावांनी पराभव पत्करला आहे. ही मालिका गमावण्यासोबतच भारताला आणखी....




















