स्वदेश असो वा परदेश, देशप्रेम महत्त्वाचं! जेव्हा टीम इंडियाने सातासमुद्रापार फडकावलेला तिरंगा
संपूर्ण भारतात स्वातंत्र्याला 76 वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा केला जात आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी प्रत्येक घरात झेंडा फडकावत 'हर ...
संपूर्ण भारतात स्वातंत्र्याला 76 वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा केला जात आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी प्रत्येक घरात झेंडा फडकावत 'हर ...
कर्नल सीके नायडू हे नाव भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी अगदी ओळखीचं नाव आहे. भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील पहिले कर्णधार म्हणून कर्नल सीके नायडू ...
इंग्लंड विरुद्ध भारत महिला संघातील 3 सामन्यांची टी20 मालिका नुकतीच पार पडली आहे. या मालिकेतील तिसरा व निर्णायक टी20 सामना ...
भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली खराब फॉर्मशी झुंजत आहे. त्याला गेल्या ३ वर्षात एकही शतक करता आले नाही. तसेच ...
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात सूर्यकुमार यादव याने जबरदस्त फलंदाजीचे प्रदर्शन आणि शतक ठोकले. उभय संघातील या सामन्यात भारताची वरची फळी ...
भारतीय क्रिकेट संघाने ३ सामन्यांच्या टी२० मालिकेतील पहिला सामना जिंकत धमाकेदार सुरुवात केली आहे. भारतीय संघाने या सामन्यात ५० धावांच्या ...
भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली गुरुवारी (०७ जुलै) इंग्लंडविरुद्धचा पहिला टी२० सामना जिंकला. या सामना विजयात हार्दिक पंड्या याचा मोठा ...
भारतीय संघाचा माजी दिग्गज फलंदाज वसीम जाफर (Wasim Jaffer) याच्या मते आता वेळ आली आहे की, भारतीय संघामध्ये काही महत्वाचे ...
इंग्लंडच्या दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाला एजबेस्टनमध्ये खेळल्या गेलेल्या पाचव्या आणि निर्णायक कसोटी सामन्यात विजयाच्या अगदी जवळ पोहोचून हार पत्करावी लागली. ...
जसप्रीत बुमराहच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध ऍजबस्टन येथे झालेला पाचवा कसोटी सामना ७ विकेट्सने गमावला. या सामन्यातील पहिल्या ३ दिवशी ...
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील बर्मिंघमच्या ऍजबस्टन मैदानावर झालेला पाचवा व अखेरचा सामना यजमानांनी ७ विकेट्स राखून जिंकला. शेवटच्या डावात विजयासाठी ...
इंग्लंड आणि भारत यांच्यातील एजबेस्टन कसोटीत जसप्रीत बुमराह संघाचे नेतृत्व करत आहे. बुमराह त्याच्या घातक गोलंदाजीसाठी ओळखला जातो, पण शनिवारी ...
इंग्लंड आणि भारत यांच्यातील कसोटी सामन्याचा तिसरा दिवस खूपच रोमांचक राहिला. कसोटी मालिकेतील पहिले चार सामने मागच्या वर्षी खेळले गेले ...
इंग्लंड आणि भारत यांच्यात मागच्या वर्षीच्या कसोटी मालिकेतील राहिलेला शेवटचा सामना सध्या खेळला जात आहे. १ जुलैपासून हा सामना बर्मिंघममध्ये ...
भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा इंग्लंडविरुद्धच्या बर्मिंघम कसोटीत सहभागी होऊ शकला नाही. मागच्या वर्षीच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना यवर्षी खेळला ...