भारताचा पर्थ कसोटीत विजय
IND vs AUS: पर्थ विजयाचे एक-दोन नव्हे तर पाच शिलेदार, बुमराह-यशस्वीसह हे देखील तितकेच असरदार!
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला भारताने दमदार सुरुवात केली आहे. अशाप्रकारे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 मध्ये भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. चौथ्या....






