भारताचे नेट गोलंदाज

भारत-पाकिस्तान सामना तोंडावर असताना बीसीसीआयचा ‘मोठा’ निर्णय, अय्यरसहित ४ खेळाडूंना पाठवले मायदेशी

ऑक्टोबर 23, 2021

टी२० विश्वचषक २०२१ मधील भारताचा पहिला सामना अवघ्या एका दिवसाच्या प्रतिक्षेवर आला आहे. २४ ऑक्टोबर रोजी दुबई येथे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने भारतीय संघ त्यांच्या टी२० विश्वचषक....