भारतीय क्रिकेट संघ
IND vs PAK: कोलंबोमध्ये टीम इंडियाचं जल्लोषात स्वागत; मनमोहक नृत्यात खेळाडूही झाले रंगले!
भारतीय संघाने २०२६ च्या टी-२० विश्वचषकात आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत, ज्यात ते दोन्ही सामने जिंकले आहेत. टीम इंडिया आता तिसरा सामना जिंकून सुपर ८....
टी-20 विश्वचषकात भारताचा ऐतिहासिक पराक्रम, पहिल्यांदाच घडला असा अद्भुत करिश्मा!
भारताने टी-२० विश्वचषकात इतिहास रचला आहे. २००७ मध्ये झालेल्या पहिल्या आयसीसी टी-२० विश्वचषकापासून, भारताने असे काही साध्य केले आहे जे जगातील इतर कोणत्याही संघाने साध्य....
जसप्रीत बुमराहसमोर सुवर्णसंधी; भुवनेश्वर कुमारला टाकणार मागे? फक्त ‘इतक्या’ विकेट्सची गरज
यंदाच्या आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेत आज १२ फेब्रुवारी रोजी टीम इंडिया नामिबियाविरुद्ध खेळणार आहे. कागदावर हा ग्रुप अ सामना एकतर्फी वाटत असला तरी, तो अनेक....
टीम इंडियाला धक्का! सलामीवीर रुग्णालयात दाखल, पुढील सामना खेळणार की नाही?
टी२० विश्वचषकापूर्वी टीम इंडियाची चिंता वाढली आहे. सलामीवीर अभिषेक शर्माला १० फेब्रुवारीच्या रात्री पोटाच्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याची अचानक प्रकृती बिघडल्याने संघ....
भारतीय खेळाडूंनी कोच गंभीरच्या घरी घेतला डिनरचा आनंद, दुसऱ्या सामन्यासाठी दिल्लीमध्ये पोहोचले!
भारतीय क्रिकेट संघ रविवारी टी-२० विश्वचषकातील त्यांच्या दुसऱ्या सामन्यासाठी दिल्लीत पोहोचला. गुरुवारी (१२ फेब्रुवारी) दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर भारत आणि नामिबिया यांच्यात सामना खेळला जाईल.....
अभिषेक शर्मा ‘नको असलेल्या’ यादीत सामील, वर्ल्ड कप डेब्यूमध्ये ठरला सुपर फ्लाॅप
2026 च्या टी-20 विश्वचषकाच्या सुरुवातीलाच यजमान भारतीय संघाला पहिल्याच सामन्यात अडचणींचा सामना करावा लागला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या भारत विरुद्ध अमेरिका सामन्यात, अमेरिकेने....
टी20 वर्ल्डकपमधील सर्वाधिक सामने कोणी जिंकले? चार संघांनी मिळवला केवळ एकच विजय
येत्या ७ फेब्रुवारीपासून आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धा सुरू होत आहे. या स्पर्धेचे यजमानपद गतविजेता भारत आणि श्रीलंकेला मिळाले आहे. टी२० विश्वचषकाची ही दहावी....
T20 World Cup 2026: इतिहासात प्रथमच दोन दिग्गजांशिवाय रंगणार टी20 विश्वचषक, ऐतिहासिक परंपरेला पूर्णविराम
टी20 विश्वचषक 2026 अनेक अर्थांनी खास ठरणार आहे. मात्र, यावेळी हा बहुचर्चित टूर्नामेंट दोन आशियाई दिग्गजांशिवाय खेळवला जाणार आहे. भारताचा रोहित शर्मा आणि बांगलादेशचा शाकिब....
“हा क्षण आयुष्यभर लक्षात राहील,” पद्मश्री मिळाल्यावर भावूक झाला रोहित शर्मा
केंद्र सरकारकडून 25 जानेवारी रोजी भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्माला पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आणि या सन्मानानंतर ‘हिटमॅन’ भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर....
मैदानावर भारतीय फलंदाजाचा धमाका! अमेरिकेविरुद्ध ठोकले धडाकेबाज शतक
२०२६ च्या टी-२० विश्वचषकाचा सराव सामना २ फेब्रुवारी रोजी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर भारत ‘अ’ आणि युएसए (USA) यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात....
टी20 वर्ल्ड कपपूर्वी अखेरची कसोटी! तिरुवनंतपुरमच्या सपाट पिचवर, टीम इंडियात मोठे बदल संभव
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील अखेरचा आणि निर्णायक सामना आज, शनिवार 31 जानेवारी रोजी तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफील्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.....
टी20 वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचे श्रीलंका तिकीट कन्फर्म; महत्त्वाची अपडेट आली समोर
टी20 वर्ल्ड कप 2026 ची सुरुवात 7 फेब्रुवारीपासून होणार आहे. या मोठ्या स्पर्धेसाठी सर्व 20 संघ सज्ज झाले आहेत. दरम्यान, बांगलादेशने आपले नाव मागे घेतले....
कोहलीवर हल्ला? अश्विनचा लगेच विराटला फोन, नेमके काय प्रकरण आहे; वाचा सविस्तर
भारताचे दोन खेळाडू ज्यांनी क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिले. आर अश्विन आणि विराट कोहली हे खूप काळ क्रिकेटमध्ये संघसहकारी म्हणून राहिले. दोघांनी....
सचिन-गांगुलीच्या संघसहकाऱ्याला पोलिसांकडून अटक, रणजी ट्रॉफीतही केले आहे संघाचे नेतृत्व
भारताचा माजी क्रिकेटपटूला पोलिसांनी अटक केली आहे. त्या क्रिकेटपटूने नशेत असताना आपल्या कारने तीन वाहनांना धडक दिली. ही घटना मंगळवारी (२७ जानेवारी) घडली. तो क्रिकेटपटू....
अभिषेक शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! ठरला अशी कामगिरी करणारा एकमेव फलंदाज
भारताचा आक्रमक सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा सध्या टी-20 सामन्यांमध्ये धुमाकूळ घालत आहे. अभिषेक त्याच्या प्रत्येक खेळीत अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. अभिषेक शर्माने न्यूझीलंडविरूद्ध मालिकेतील....




















