भारतीय संघा मुख्य प्रशिक्षक गाैतम गंभीर
ind vs aus; टीम इंडियात सर्व काही ठीक नाही, कोच गंभीरच्या बोलण्याकडे खेळाडूंचा दुर्लक्ष?
By Ravi Swami
—
भारतीय संघाने यंदाच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या चार कसोटींमध्ये दोन सामने गमावले आहेत. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आतापर्यंत फक्त 3 कसोटी जिंकल्या आहेत. ...