भारत क्रिकेटपटू
“माझ्यासाठी प्रत्येक अपयश ही पुनरागमनाची मजबूत संधी असते” विराटचे लक्षवेधणारे विधान
भारतीय संघाचा महान फलंदाज विराट कोहलीसाठी मागील एक वर्ष खूप चांगले गेले. 2019 सालापासून जवळपास 3 वर्षे वाईट फॉर्ममधून गेलेल्या कोहलीने एका मुलाखतीत म्हटले आहे....
चाहत्यांनी सांगितले म्हणून केस कापलेल्या भारतीय क्रिकेटपटूचा पहा नवा लुक
मुंबई । लॉकडाऊन असल्यामुळे प्रत्येक भारतीय क्रिकेटपटू आपापल्या घरात नजरकैदेत बंद आहेत. हे क्रिकेटपटू घरीच राहून फॅन्सबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहेत.....





