भारत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत
“गेल्या दोन वर्षात विराटने हार मानली नाही, म्हणून कसोटी चॅम्पियनशीप..,” राहुलने केला खुलासा
विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारत विरुद्ध इंग्लंड याच्यातील चार सामन्यांची कसोटी मालिका भारताने ३-१ ने जिंकली आहे. शनिवारी (०६ मार्च) अहमदाबाद येथे झालेला चौथा कसोटी सामना....
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे आयोजनपद लॉर्डस गमावणार? ‘हे’ आहे कारण
भारताने काल संपलेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत ३-१ अशा फरकाने विजय मिळवला. या विजयासह जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले. आता या स्पर्धेच्या विजेतेपदासाठी....






