भारत सरकार
बीसीसीआयचे होणार कोट्यवधींचे नुकसान? ‘या’ कामांवर बंदी आणू शकते भारत सरकार
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. पण बीसीसीआयच्या दमदार कमाईला भारत सरकारचे आरोग्य मंत्रालय (Health Ministry) आता झटका देऊ....
वर्ल्डकमधील शमीच्या प्रदर्शनची घेतली जाणार दखल, वेगवान गोलंदाजाला भारत सरकारकडून मिळणार खास भेट!
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने नुकत्याच पार पडलेल्या वनडे विश्वचषकात आपली झाप पाडली. भारतीय संघासाठी मागच्या काही वर्षांमध्ये शमी महत्वाचा खेळाडू ठरला आहे.....
भारतरत्न सचिन तेंडुलकरच्या खांद्यावर मोठी जबाबदारी, 140 कोटी जनतेला करणार जागरूक
भारताचा सर्वकालीन महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर हा निवृत्तीच्या 10 वर्षानंतरही प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. त्याच्या याच प्रसिद्धीचा फायदा करून घेण्यासाठी निवडणूक आयोगाने त्याच्यावर मोठी जबाबदारी सोपवली....
‘हेच दिवस पाहण्यासाठी आम्ही देशासाठी मेडल जिंकले होते?’, पोलिसांवर मारहाणीचा आरोप करत रडली कुस्तीपटू
ऑलिम्पिक, राष्ट्रकुल यांसारख्या स्पर्धांमध्ये सुवर्ण कामगिरी करून भारतासाठी पदके जिंकणारे कुस्तीपटू त्रास सहन करत आहेत. जवळपास मागील 3 महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंच्या मागण्या पूर्ण होत....
आयसीसीसोबतचा ‘हा’ वाद भारताला महागात पडणार! विश्वचषकाच्या यजमानपदासाठी मोजावे लागणार 900 कोटी
पुढच्या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये भारतात आयसीसी वनडे विश्वचषक खेळला जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय या स्पर्धेचे यजमानपद भुषवणार आहे. या स्पर्धेसाठी....
वनडे विश्वचषकामुळे बीसीसीआय होणार कंगाल? भारत सरकारची नीती ठरणार मारक
पुढील वर्षी भारतात वनडे विश्वचषक खेळला जाणार आहे. भारत प्रथमच स्वतंत्ररीत्या वनडे विश्वचषकाचे आयोजन करेल. या विश्वचषक आयोजनातून मोठा नफा मिळवण्याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची....
पाकिस्तानी खेळाडू यावर्षी भारतात क्रिकेट खेळणार? स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात होणार विशेष सामना
लिजेंड्स लीग क्रिकेट (एलएलसी)चा दुसरा हंगाम ६ भारतीय शहरांमध्ये खेळवला जाईल, ज्यामध्ये अनेक देशांचे खेळाडू सहभागी होतील. लीगचा पहिला हंगाम ओमानमध्ये या वर्षी जानेवारीमध्ये इंडिया....
जगातील अव्वल दर्जाच्या क्रिकेटर्सशी भिडणार भारतीय खेळाडू, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी रंगणार थरार
यंदा भारत देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होतील. देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणार असून यामध्ये क्रिकेटप्रेमींसाठीही आनंदाची बातमी समोर येत आहे. भारताच्या सांस्कृतिक मंत्रालयाने....
१३ एप्रिल २०२०ला होणार जगातील सर्वात मोठा क्रिकेट सामना
कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊनची परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे कोणालाही घरातून बाहेर पडता येत नाही. अशा परिस्थितीत क्रिकेटप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय)....












