भुवनेश्वर कुमार-४ विकेट्स
भुवीने उद्ध्वस्त केला श्रीलंकेचा डाव, ४ विकेट्स घेत ‘ही’ अतुलनीय कामगिरी करणारा ठरला केवळ दुसराच
कोलंबो| शिखर धवनच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने सांघिक कामगिरीच्या जोरावर रविवार रोजी (२५ जुलै) पार पडलेला पहिला टी२० सामना जिंकला आहे. या सामन्यात भारताने श्रीलंकेला ३८....






