महाराष्ट्र सरकार

ipl-fans

आयपीएल फॅन्ससाठी खूशखबर! आता अधिक क्षमतेचे जाता येणार स्टेडियममध्ये; महाराष्ट्र सरकारने दिली सूट

एप्रिल 1, 2022

क्रिकेटच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सध्या सुरू असेलेल्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल स्पर्धेत आता स्टेडियममध्ये ५० टक्के प्रेक्षकांना परवानगी दिली गेली....

Fans-IPL

IPL 2022 | स्टेडियममधील प्रेक्षकांची टक्केवारी वाढणार? बीसीसीआयचा लवकरच निर्णय

मार्च 30, 2022

आयपीएल २०२२ हंगामाची सुरुवात २६ मार्चपासून होणार आहे. मागच्या हंगामात कोरोना विषाणूमुळे संपूर्ण आयपीएल प्रभावित झाली होती. त्यामुळेच बीसीसीआयने या हंगामातील सर्व साखळी सामने मुंबई....

IPL 2022: ‘या’ तारखेपासून संघ सुरू करू शकतात सराव, महाराष्ट्र सरकारची ५ जागांसाठी मंजूरी

मार्च 3, 2022

आयपीएल २०२२ (IPL 2022) हंगाम २६ मार्चपासून सुरू होणार आहे. यावर्षी आठ ऐवजी दहा संघांसोबत स्पर्धा पार पडणार आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी १४ किंवा १५....

wankhede-stadium

मुंबई कसोटीसाठी महाराष्ट्र सरकारने घातली ‘अशी’ अट

नोव्हेंबर 28, 2021

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या मालिकेने भारतात ८ महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन झाले आहे. या मालिकेसोबतच प्रेक्षकही भारतीय स्टेडियमवर परतले आहेत. जयपूर, रांची....

भारत-न्यूझीलंड मालिका सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्र सरकारची क्रिकेट चाहत्यांना मोठी भेट

नोव्हेंबर 14, 2021

टी२० विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध टी२० आणि कसोटी मालिका खेळणार आहे. त्यासाठीच्या तयारींना सुरुवात झाली आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी२० मालिकेला १७ नोव्हेंबरपासून....

‘वानखेडेवरील सामने दुसरीकडे हलवा’, स्टेडियम शेजारी राहणाऱ्या नागरिकांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

एप्रिल 6, 2021

इंग्लंडचा भारत दौरा संपल्यानंतर सर्वांना आगामी इंडियन प्रीमियर लीग २०२१ चे वेध लागले आहे. ९ एप्रिल ते ३० मे या कालावधीत आयपीएलचा हा हंगाम खेळवला....

आयपीएल २०२१ चा मार्ग मोकळा! कोरोना सावटाखाली मुंबईच्या स्टेडियवमर सराव करण्याची मिळाली परवानगी

एप्रिल 6, 2021

मुंबई: भारतात सध्या सर्वत्र कोरोनाचा विळखा पडला आहे. त्यामुळे महाराष्ट्र सहकारचे खबरदारीचा उपाय म्हणून रविवारी (०४ एप्रिल) मुंबईसह पूर्ण महाराष्ट्रात रात्री ८ ते सकाळी ७....

MI vs CSK (MS Dhoni and Rohit Sharma)

संचारबंदीच्या काळात मुंबईत होणार आयपीएलचे सामने? पाहा काय आहे सरकारचा निर्णय

मार्च 28, 2021

जगातील अनेक देशांप्रमाणेच भारतासमोरही सध्या कोरोनाचे वाढते संकट आहे. परंतु, या संकटातही क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची गोष्ट अशी की इंडियन प्रीमीयर लीगचा चौदावा हंगाम भारतात खेळला....

मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने केले महाराष्ट्र सरकारचे जोरदार कौतूक

एप्रिल 3, 2020

भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने महाराष्ट्र शासन व मुंबई महानगरपालिकेचे कौतूक केले आहे. जे लोक सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे, त्यांच्यासाठी शासनाने सुरु केलेल्या....

छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धेला स्थगिती.

मार्च 11, 2020

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय विभागाच्या वतीने २१ व्या छत्रपती शिवाजी चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन पिंपरी चिंचवड येथे करण्यात आलं होतं. ही स्पर्धा....