मीराबाई चानू
पदकाच्या अगदी जवळ येऊन दूर राहिले! पॅरिस ऑलिम्पिकमध्ये चौथ्या स्थानी राहणारे भारतीय खेळाडू
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतानं आतापर्यंत 6 पदकं जिंकली आहेत. यामध्ये 5 कांस्य आणि एका रौप्य पदकाचा समावेश आहे. यंदा नेमबाजीतून भारताला 3 पदकं मिळाली, तर हॉकी,....
मासिक पाळी असताना 111 किलो वजन उचललं! मीराबाई इतिहास रचण्यापासून थोडक्यात चुकली
टोकियो ऑलिम्पिकमधील रौप्य पदक विजेती वेटलिफ्टर मीराबाई चानूकडून पॅरिस ऑलिम्पिकमध्ये देखील पदकाची अपेक्षा होती. मात्र तिचं पदक थोडक्यात हुकलं. मीराबाईला क्लीन अँड जर्कच्या शेवटच्या प्रयत्नात....
5 स्टार भारतीय खेळाडू, जे 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकू शकतात
ऑलिम्पिक 2024 पॅरिसमध्ये आयोजित केलं जाणार आहे. जगातील हा सर्वात मोठा क्रीडा महाकुंभ 26 जुलै रोजी सुरू होऊन 11 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. यापूर्वी 2020....
मीराबाई चानूनंतर वेटलिफ्टिंगमध्ये आणखी एक पदक, बिंदियाराणीने रौप्य पदकावर कोरले नाव
बर्मिंघम येथे सध्या कॉमनवेल्थ गेम्स २०२२ चा थरार सुरू आहे. या कॉमनवेल्थ गेम्समध्ये रविवारी (३१ जुलै) बिंदियाराणी देवी हिने वेटलिफ्टिंगमध्ये महिलांच्या ५५ किलो वजनी गटात....
मोठी बातमी! मिराबाई चानूने घडवला इतिहास, भारताला मिळवून दिले पहिले ‘गोल्ड मेडल’
बर्मिंघम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी भारताच्या वेटलिफ्टर्सनी यशाचा रथ सुसाट ठेवला आहे. संकेत सरगरचे रौप्य व गुरुराज पुजारी याच्या कांस्यपदकानंतर,....
भारताच्या ऑलिम्पिक अपेक्षांना बसणार हादरा? ‘हे’ खेळ हटविण्याची तयारी सुरू
ऑलिम्पिकमधील बॉक्सिंग (Boxing) आणि वेटलिफ्टिंग (Weightlifting) हे देखील भारताच्या दृष्टिकोनातून खूप खास खेळ आहेत. या खेळांमध्ये भारत नेहमीच पदकाच्या आशेने मैदानात उतरतो. परंतु, या क्रीडा महासंघांमध्ये सर्व....
अभिमान आहे तुमचा! भारताच्या ऑलिंपिक पदक विजेत्या खेळाडूंबद्दल ‘किंग’ कोहलीने व्यक्त केले मत; म्हणाला…
भारतीय कर्णधार विराट कोहलीने टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये देशासाठी पदक जिंकणाऱ्या सर्व खेळाडूंचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर विराटने पदकांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व खेळाडूंना....
टोकियो ऑलिंपिकमध्ये रौप्य पदक जिंकणारी मीराबाई चानू परतली मायदेशी; दिल्लीत पोहचताच झाले जंगी स्वागत
क्रीडा स्पर्धांचा कुंभमेळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑलिंपिकला टोकियो येथे २३ जुलैपासून सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत आत्तापर्यंत भारताला केवळ एक पदक मिळवण्यात यश आले आहे.....













