रविचंद्रन अस्विन मुलाखत
‘गोलंदाज असल्याची नेहमी खंत असेल…’, कारकिर्दीतील शेवटच्या टप्प्यात असं का म्हणाला अश्विन?
जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात रविचंद्रन अश्विन खेळू शकला नाही. रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील भारतीय संघ या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या हातून 209 धावांनी पराभूत झाला. अंतिम....






