रेश्मा गांधी
पदार्पणातच शतक करणाऱ्या २ भारतीय महिला क्रिकेटर, एक झाली रनमशीन तर दुसरीच्या नशिबी आल्या…
26 जून 1999 साली आयर्लंड विरुद्धच्या सामन्यात भारताच्या दोन महिला सलामीच्या फलंदाजांनी आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मिल्टन केयन्स येथे झालेल्या सामन्यात दोघांनीही शतक ठोकून....





