विराट कोहलीचा कर्णधार म्हणून अखेरचा सामना
कर्णधार म्हणून अखेरच्या सामन्यात विराटची अनोखी ‘फिक्टी’
युएई येथे सुरू असलेल्या टी२० विश्वचषकात सोमवारी (८ नोव्हेंबर) भारतीय संघ आपला अखेरचा साखळी सामना खेळत आहे. उपांत्य फेरीच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडलेल्या भारतीय संघासाठी....






