विश्वचषक १९८३
विश्वचषक अंतिम सामन्यात अमरनाथ कसे ठरले गेमचेंजर? सहकाऱ्याने सांगितली ‘राज की बात’
जून २५, १९८३ भारतीय क्रिकेट इतिहासातील एक सुवर्ण दिवस. आजच्या दिवशी बरोबर ३९ वर्षांपूर्वी भारतीय संघाने पहिलावहिला विश्वचषक जिंकला होता. वेस्ट इंडीजसारख्या बलाढ्य संघाला हरवून....
आजच्याच दिवशी टीम इंडियाने खेळला होता विश्वचषकाचा ‘तो’ अजरामर सामना, संपूर्ण देशाला आलं होतं गहिवरुन
भारत देशात क्रिकेटला खूप जपले जाते. भारतात विश्वचषकाचा सामना असल्यास भारतीय चाहते आपले काम सोडून टीव्हीसमोर थाट मांडून बसतात किंवा पाण्यासारखा पैसा खर्च करत प्रत्यक्षात....
अवघ्या १७ धावांवर पडलेल्या ५ विकेट्स, मग कपिल पाजींनी खिंड लढवत ठोकल्या होत्या नाबाद १७५ धावा
भारतीय संघाने १९८३ साली कपिल देव यांच्या नेतृत्वात पहिल्यांदा वनडे विश्वचषक उंचावला होता. त्यावेळी २४ वर्षीय युवा खेळाडू कपिल देव यांनी इंग्लंडमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व....
‘तो इतका महान खेळाडू नाही…’, विश्वविजेत्या भारतीय खेळाडूने रियान परागला झापलं
इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १५व्या हंगामात अनेक खेळाडू चर्चेत आले. अनेकांनी आपल्या खेळातून इतरांना प्रभावित केले, तर अनेकांनी काही नकोशी कृती करत चर्चेत येण्याचा मान....
शास्त्रींना स्वत:वर आहे भरपूर विश्वास; म्हणे, आयपीएल खेळलो असतो, तर ‘इतक्या’ कोटींना गेलो असतो
भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दावा केला आहे की, जर ते इंडियन प्रीमियर लीग लिलावात खेळाडू म्हणून सहभागी झाले असते, तर त्यांना एक....
आयपीएल खेळणारे हे ३ खेळाडू बजावू शकतात भारतीय संघासाठी अष्टपैलू खेळाडूची भूमिका…
कुठल्याही संघाला विजय मिळू दे किंवा पराभव, तो संघ संतुलित असणे खूप आवश्यक आहे. त्या संघात पर्यायी फलंदाज आणि गोलंदाज असावेत. त्याशिवाय संघात अष्टपैलू खेळाडू....
भारताचे वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे ३ फिरकीपटू, जे खऱ्या अर्थाने ठरले हिरो
भारतीय संघाने १९७४ ला वनडे क्रिकेटमध्ये प्रवेश केला आणि केवळ एक दशकानंतर, इतर मोठ्या संघाना आपल्या आगमनाची जाणीव करून दिली. फलंदाजी आणि गोलंदाजीतील सांघिक कामगिरीमुळेच....
३७ वर्षांपुर्वी याच दिवशी भारतीय संघाने स्वप्न पुर्ण होणे काय असतं, याचा पहिल्यांदा अनुभव घेतला
25 जून म्हणजे भारतीय क्रिकेटसाठी सुवर्ण दिन. 36 वर्षांपूर्वी याच दिवशी नवख्या भारतीय संघाने बलाढ्य वेस्ट इंडीजचा 1983 सालच्या विश्वचषकात 43 धावांनी पराभव करत विश्वविजेतेपद....
३६ वर्षांपुर्वी कपिल देवच्या टीम इंडियाने करोडो भारतीयांची स्वप्ने पुर्ण केली होती
25 जून म्हणजे भारतीय क्रिकेटसाठी सुवर्ण दिन. 36 वर्षांपूर्वी याच दिवशी नवख्या भारतीय संघाने बलाढ्य वेस्ट इंडीजचा 1983 सालच्या विश्वचषकात 43 धावांनी पराभव करत विश्वविजेतेपद....
जर फरान आख्तर मिल्खा सिंग यांची भूमिका करू शकतो तर रणवीर सिंग कपिल देव का साकारू शकत नाही
भारताच्या महान कर्णधारांपैकी एक असणारे कपिल देव यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची काही दिवसांपूर्वी नुकतीच घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटात बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग कपिल....










