वेंकटेश अय्यरचा झेल
अय्यरमुळे पूर्ण झाला जडेजाचा बदला! सलग ६, ४, ६ ठोकणाऱ्या श्रीलंकन फलंदाजाला असं केलं चालतं
कोणताही क्रिकेट सामना जिंकण्यासाठी चांगल्या फलंदाजी आणि गोलंदाजीबरोबरच शानदार क्षेत्ररक्षणाचीही गरज असते. बऱ्याचदा दमदार फलंदाजी आणि गोलंदाजी प्रदर्शनानंतर गचाळ क्षेत्ररक्षणामुळे संघ सामना गमावताना दिसले आहेत.....






