व्हाईटवॉश
‘हिटमॅन’ टी२०मध्ये व्हाईटवॉशचा ‘मास्टर’! कर्णधार रोहितची ‘ही’ आकडेवारी पाहून बसेल विश्वास
कोलकाता। भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies) संघात ईडन गार्डन्सवर ३ सामन्यांची टी२० मालिका (T20I Series) झाली. रविवारी शेवटचा टी२० सामना झालेल्या या....
‘रोहित अन् संघा’चा विजयी धमाका! वनडेनंतर टी२०तही तगड्या वेस्ट इंडिजचा ३-० ने व्हाईटवॉश
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर रविवारी (२० फेब्रुवारी) टी२० मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना झाला. पाहुण्या वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकत अपेक्षित....
रोहित शर्मा एक्सप्रेस सुसाट; सचिन, कोहली, धोनीसारख्या खेळाडूंच्या यादीत सामील
माऊंट मॉनगनुई। आज(2 फेब्रुवारी) भारताने आज न्यूझीलंड विरुद्ध पाचवा आणि शेवटचा टी20 सामना 7 धावांनी जिंकत 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत 5-0 असा विजय मिळवला. या....
जगात कोणत्याच संघाला जमला नाही तो विक्रम टीम इंडियाने अखेर केलाच!
माऊंट मॉनगनुई। आज(2 फेब्रुवारी) न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात पाचवा आणि शेवटचा टी20 सामना बे ओव्हल स्टेडियमवर पार पडला आहे. हा सामना भारताने 7 धावांनी जिंकला.....
‘किंग’ कोहलीने या दिग्गजाचा विक्रम तर मोडलाच पण पॉटिंगचाही विक्रम आहे धोक्यात
रांची। आज(22 ऑक्टोबर) भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जेएससीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टे़डीयम, रांची येथे झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात एक डाव आणि 202 धावांनी विजय मिळवला. भारताचा....
कर्णधार कोहलीचा नाद खुळा! असा पराक्रम करणारा पहिलाच भारतीय कर्णधार
रांची। जेएससीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टे़डीयम, रांची येथे आज(22 ऑक्टोबर) भारताने दक्षिण आफ्रिके विरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात 1 डाव आणि 202 धावांनी विजय मिळवला आहे. या....
त्या ६२ धावा हिटमॅन रोहितचे नाव कांगारुंच्या भूमीत सुवर्णाक्षरांनी लिहीणार
एडलेड | भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा वनडे सामना उद्यापासून सुरु होत आहे. भारतीय संघ मालिकेत १-० असा पिछाडीवर आहे. पहिल्या सामन्यात रोहित शर्माने शानदार शतकी खेळी....
या कारणामुळे किंग कोहली कांगारूंना नडणार…
एडलेड । भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात मंगळवारी (१५ जानेवारी ) दुसरा वनडे सामना होणार आहे. पहिल्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. या....
विराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना
पर्थ | भारत विरुद्ध आॅस्ट्रेलिया दुसऱ्या कसोटीत आज दुसऱ्या दिवसाखेर भारताने ६९ षटकांत ३ बाद १७२ धावा केल्या आहेत. कर्णधार विराट कोहली नाबाद ८२ तर....







