श्रीलंकेविरुद्ध श्रेयस अय्यरचे प्रदर्शन
बंगळुरु कसोटीत टीम इंडियाचा ‘श्रेयस’ बनलेला ‘अय्यर’ सामनावीर; संपूर्ण मालिकेतील कामगिरी नजरेत भरणारी
भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेचा दुसरा आणि शेवटचा सामना बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने २३८ धावांनी विजय मिळवला आणि....






