संभाव्य 15 खेळाडूंचा संघ
बुमराहला विश्रांती तर रिषभ पंतच पुनरागमन; बांग्लादेश मालिकेसाठी या 15 खेळाडूंच नशीब उजळणार
पुढील महिन्यात भारत आणि बांग्लादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. भारत आणि बांग्लादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना 19 सप्टेंबरपासून चेन्नई येथे खेळवला जाणार....






