सलामीवीर रोहित शर्मा
सेहवाग, सचिन आणि गावसकरांनंतर फक्त रोहितच! 21 धावांच्या खेळीत रचला मोठा विक्रम
आशिया चषकातील भारत विरुद्ध हाँगकाँग सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यात हाँगकाँग संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात....
कार्तिकमुळेच रोहित बनला ओपनर! वाचा नऊ वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेची इनसाईड स्टोरी
सध्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार असलेला रोहित शर्मा हा एक यशस्वी सलामीवीर म्हणून संपूर्ण क्रिकेटविश्वात ज्ञात आहे. आपल्या कारकीर्दीची सुरुवात मध्य फळीतील फलंदाज म्हणून केल्यानंतर....
रोहित कर्णधाराच्या रुपात सुपरहिट, पण फलंदाज म्हणून केलाय ‘हा’ नकोसा विक्रम
भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांची टी-२० मालिका भारताने ३-० अशा मोठ्या फरकाने जिंकली. मालिकेतील शेवटचा सामना रविवारी (२७ फेब्रुवारी) खेळला गेला. या सामन्यात भारताने....








