साईमन डूल यांनी केलेले वक्तव्य
“भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सामना उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी झाला पाहिजे होता.”
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेत साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तान संघाने भारतीय संघावर १०....






