स्प्लिट कॅप्टन्सी
‘दोन कर्णधारांची काही गरज नाही’, वरिष्ठ खेळाडूचे रोखठोक वक्तव्य; म्हणाला, “रोहितने विश्वचषकात…”
भारतीय क्रिकेट संघ सध्या संक्रमणाच्या काळातून जात आहे. टी20 विश्वचषक स्पर्धेतील अपयशानंतर संघाच्या नेतृत्वात बदलाची चर्चा सातत्याने होते. इतकेच नव्हेतर विश्वचषकानंतर नियमित कर्णधार रोहित शर्मा....






