२०११ क्रिकेट विश्वचषक
आठवणीतील सामना: भारताने जेव्हा सलग चौथ्यांदा विश्वचषक जिंकण्याच्या ऑस्ट्रेलियाच्या इराद्यावर फेरले होते पाणी
भारतीय उपखंडात 2011 साली भारत, श्रीलंका आणि बांगलादेशमध्ये क्रिकेटचा दहावा विश्वचषक खेळला गेला. यजमान भारत आणि श्रीलंकेसह दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलियाला या विश्वचषकाचे संभाव्य विजेते....
HBD विरू: तो आला..त्याने पाहिलं..अन् त्याने जिंकलं! भारतीय क्रिकेटचा खराखुरा ‘सुलतान’
“ऑफस्पिन गोलंदाजांना जो उजव्या हाताचा फलंदाज पुढे सरसावत षटकार मारत नाही, त्याला मी फलंदाज म्हणू शकत नाही.” हे शब्द आहेत, भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाेत्तम सलामीवीर....
आठवणीतील खेळी: कॅन्सरशी झुंज देत युवराजने १० वर्षांपूर्वी ठोकले होते ‘ते’ ऐतिहासिक शतक, पाहा व्हिडिओ
आज २१ मार्च. आजच्या या दिवसाचे भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी भारताने कोणताही विश्वचषक जिंकला नाही किंवा कोणतीही मोठी स्पर्धा आपल्या नावे....
श्रीलंकन क्रिकेटचा ‘शापित गंधर्व’ तिलकरत्ने दिलशान
कोणत्याही क्रिकेटप्रेमीला जर विचारले की, श्रीलंकेचे सर्वोत्तम पाच फलंदाज कोण ? तर, बहुतांश लोकांचे उत्तर असेल माहेला जयवर्धने, कुमार संगकारा, अर्जुन रणतुंगा, सनथ जयसूर्या व....
क्रिकेटच्या ग्राउंडचा राजनयात उपयोग करणारे मनमोहन सिंग तुम्हाला माहित आहेत का?
आज भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचा वाढदिवस. तसंतर राजकारण आणि क्रिकेट यांचा खूप नजीकचा संबंध आहे. अनेक क्रिकेट संघटनांमध्ये राजकारण्यांचे वर्चस्व असलेले आपण पाहतो.....
धक्कादायक! ‘त्या’ सामन्यानंतर धोनीच्या भिडूला अन् त्याच्या पत्नीला देण्यात आली होती जीवे मारण्याची धमकी
कोणत्याही खेळाबाबत काही चाहते खूप भावनिक असतात. याचा प्रत्यय वारंवार येत असतो. संघाचा पराभव झाल्यास खेळाडूंचे पुतळे जाळण्यापासून ते खेळाडूंच्या घरावर दगडफेक करण्यापर्यंत चाहत्यांची मजल....
त्याने खुद्द धोनीला म्हणायला भाग पाडले की, ‘तो माझ्यासाठी गोलंदाजीतला सचिन आहे’
विसावे शतक संपायला आले होते आणि भारतीय क्रिकेटमध्ये अचानक भूकंप झाला. भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीनसह अजय जडेजा, अजय शर्मा हे खेळाडू मॅच फिक्सिंगसारख्या क्रिकेटला....












