2019 ICC Cricket World Cup

विश्वचषकात रोहित शर्मा-केएल राहुल जोडीने रचला मोठा इतिहास

बर्मिंगहॅम। 2019 विश्वचषकात आज (2जूलै) भारत विरुद्ध बांगलादेश संघात 40 वा सामना एजबस्टर्न स्टेडीयमवर सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात ...

रोहित शर्मा, विराट कोहलीने एकाच सामन्यात केला तो खास पराक्रम

बर्मिंगहॅम। 2019 विश्वचषकात आज (2जूलै) भारत विरुद्ध बांगलादेश संघात 40 वा सामना एजबस्टर्न स्टेडीयमवर सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 ...

२०१९ विश्वचषकात ४ शतके करणाऱ्या रोहित शर्माचा २०११ चा ट्विट होतोय व्हायरल

बर्मिंगहॅम। 2019 विश्वचषकात आज (2जूलै) भारत विरुद्ध बांगलादेश संघात 40 वा सामना एजबस्टर्न स्टेडीयमवर सुरु आहे. या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने शतकी ...

टॉप १०: बांगलादेश विरुद्ध शतकी खेळीबरोबरच हिटमॅन रोहित शर्माने केले हे खास १० विक्रम

बर्मिंगहॅम। आज(२जूलै) २०१९ विश्वचषकात भारत विरुद्ध बांगलादेश संघात ४० वा सामना एजबस्टर्न स्टेडीयमवर सुरु आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय ...

आता रोहित शर्माचे नाव सचिन तेंडुलकर बरोबर आदराने घेतले जाणार

बर्मिंगहॅम। आज(2 जूलै) 2019 विश्वचषकात भारत विरुद्ध बांगलादेश संघात 40 वा सामना एजबस्टर्न स्टेडीयमवर सुरु आहे. या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने शतकी ...

‘हिटमॅन’ रोहित शर्माने एमएस धोनीच्या या मोठ्या विक्रमाला टाकले मागे

बर्मिंगहॅम। आज(2 जूलै) 2019 विश्वचषकात भारत विरुद्ध बांगलादेश संघात 40 वा सामना एजबस्टर्न स्टेडीयमवर सुरु आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा ...

२००७ला विश्वचषकात संधी मिळालेला टीम इंडियाचा शिलेदार खेळतोय १२ वर्षांनी विश्वचषकात

बर्मिंगहॅम। आज(2 जूलै) 2019 विश्वचषकात भारत विरुद्ध बांगलादेश संघात 40 वा सामना पार पडणार आहे. एजबस्टर्न स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम ...

ठरलं तर! कोहलीची टीम इंडिया या तारखेला होणार इंग्लंडला रवाना

मुंबई |  ३० मे पासून इंग्लंडमध्ये १२व्या क्रिकेट विश्वचषकाला सुरुवात होत आहे. यासाठी भारतीय संघ २२ मे रोजी रवाना होणार आहे. यापुर्वीच काही संघ ...

शास्त्रींच्या मते भारत नाही तर हा संघ आहे विश्वचषक विजेतपदासाठी प्रबळ दावेदार…

2019 विश्वचषक इंग्लंड आणि वेल्समध्ये 30 मेपासून सुरु होणार आहे. त्यामुळे आता जेमतेम दिड महिन्याचा कालावधी राहिलेल्या या विश्वचषकाबद्दल चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. ...

हा खेळाडू विश्वचषकासाठी संघात असल्याने कर्णधार कोहली आहे खूश

2019 विश्वचषकासाठी 15 एप्रिलला 15 जणांचा भारतीय संघ निवडण्यात आला. या संघात 12 ते 13 खेळाडूंची जागा जवळजवळ निश्चित होती. मात्र दोन ते तीन ...

रवी शास्त्री म्हणतात, विश्वचषकासाठी १६ जणांचा असायला हवा संघ

सोमवारी(15एप्रिल) 2019 विश्वचषकासाठी 15 जणांच्या भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. पण भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ते 15 जणांऐवजी 16 जणांचा ...

रायडू, पंत, सैनी बरोबर विश्वचषकासाठी या दोघांनाही मिळाली राखीव खेळाडूंमध्ये संधी

30 मेपासून इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु होणाऱ्या 2019 विश्वचषकासाठी सोमवारी(15 एप्रिल) 15 जणांच्या भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. त्याचबरोबर काल(17 एप्रिल) अंबाती रायडू, रिषभ ...

विश्वचषकासाठी संघात जागा न मिळालेल्या रायडू, पंतसाठी ही आहे आनंदाची बातमी

2019 विश्वचषकासाठी सोमवारी(15 एप्रिल) 15 जणांच्या भारतीय संघाची निवड करण्यात आली. या संघात अंबाती रायडू आणि रिषभ पंतला मात्र स्थान मिळाले नाही. असे असले ...

एमएस धोनी असताना मी प्रथमोपचार पेटी सारखा आहे – दिनेश कार्तिक

सोमवारी(15 एप्रिल) 2019 विश्वचषकासाठी 15 जणांच्या भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. या भारतीय संघात एमएस धोनीचा पर्यायी यष्टीरक्षक म्हणून दिनेश कार्तिकची निवड करण्यात आली. ...

विश्वचषकासाठी संघात निवड न झाल्याने रायडूने ट्विटरवरुन दिली अशी प्रतिक्रिया

सोमवारी(15 एप्रिल) बीसीसीआय निवड समीतीने 2019 विश्वचषकासाठी 15 खेळाडूंची भारतीय संघात निवड केली. भारताच्या या संघात अंबाती रायडू ऐवजी विजय शंकरला संधी मिळाल्याने अनेकांनी ...