delhi pollution
रणजी ट्राॅफी सामन्यात मुंबईकर खेळाडूंनी केली मास्क घालून फलंदाजी
नोव्हेंबर महिन्यात दिल्लीमध्ये मागील काही वर्षापासून प्रदुषणाचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. याचा त्रास विविध खेळाडूंवरही होत आहे. सध्या चालू असणाऱ्या रणजी ट्रॉफी स्पर्धेतील....
२०१७ वर्षात क्रिकेटमध्ये घडलेल्या ५ वादग्रस्त घटना !
२०१७ हे वर्ष जवळ जवळ संपत आले आहे. भारतीय संघासाठी हे वर्ष चांगले ठरले असले तरीही यावर्षी कोहली कुंबळे वाद, दिल्ली प्रदूषण ही प्रकरणे चांगलीच....
दिल्ली कसोटीबद्दल आयसीसीच्या सभेत होणार चर्चा
दिल्ली। येथील फिरोजशहा कोटला स्टेडिअमवर पार पडलेली भारत विरुद्ध श्रीलंका संघातील तिसरी कसोटी प्रदूषणाच्या कारणावरून चांगलीच गाजली होती त्यामुळे आता आयसीसीने यामध्ये लक्ष घातले आहे.....
तिसरी कसोटी: खराब वातावरणाच्या तक्रारींमुळे रंगलेल्या दुसऱ्या दिवशी विराटचे द्विशतक तर दिवसाखेर श्रीलंका ३ बाद १३१ धावा !
दिल्ली। भारत विरुद्ध श्रीलंका संघात सुरु असलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात दुसऱ्या दिवसाखेर श्रीलंकेने पहिल्या डावात ३ बाद १३१ धावा केल्या आहेत. तत्पूर्वी प्रदूषणामुळे येत....
दिल्ली प्रदूषणामुळे सामन्यात व्यत्यय, अखेर विराटने चिडून केला डाव घोषित !
दिल्ली। सध्या दिल्लीत असलेल्या प्रदूषणामुळे दिल्लीकरांना त्रास होत आहेच परंतु आज याच प्रदूषणामुळे भारत विरुद्ध श्रीलंका संघात सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशीच्या खेळात....





गौतम गंभीर म्हणतोय;…तर मला हव्या तेवढ्या शिव्या द्या!
भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आणि सध्याचा खासदार गौतम गंभीर (Gautam Gambhir) सध्या सतत चर्चेत असतो. असाच तो चर्चेत आला आहे. त्याला दिल्लीत वाढलेल्या प्रदुषणासंबंधीच्या बैठकिस....