Hardik Pandya
पहिली कसोटी: उपहारापर्यंत भारत ११५ वर १
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यादरम्यान गॅले येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ उपहारापर्यंत ११५ वर १ वर आहे. सलामीवीर शिखर धवन ६४ धावांवर तर....
पहिली कसोटी: भारतीय संघाला पहिला झटका, अभिनव मुकुंद १२ धावांवर बाद
भारत विरुद्ध श्रीलंका या गॅले येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला पहिला झटका हा अभिनव मुकुंदच्या रूपाने बसला आहे. मुकुंद २६ चेंडूत १२....
श्रीलंका दौरा: भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला
आज भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना असून भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. हा सामना....
हार्दिक पंड्या भारताचा २८९ वा कसोटी खेळाडू
आज हार्दिक पंड्याने भारताकडून श्रीलंकेविरुद्ध कसोटी पदार्पण केले. त्याने कर्णधार विराट कोहलीकडून कसोटी कॅप स्वीकारली. हार्दिक पंड्या हा भारतच २८९वा कसोटी खेळणारा खेळाडू ठरणार आहे.....
श्रीलंका दौरा: हार्दिक पंड्याच बालपणीच स्वप्न पूर्ण
खरं क्रिकेट कोणतं ? असा साधा जरी प्रश्न कुणीही विचारला तर चटकन उत्तर मिळते ते म्हणजे कसोटी क्रिकेट. मग ह्याच कसोटी क्रिकेटमध्ये जर तुम्हाला देशाचं....
श्रीलंका दौरा: भारतीय संघाचा श्रीलंकेतील लंचमधील खास मेनू
आजपासून भारत विरुद्ध श्रीलंका दौरा सुरु होत आहे. हा सामना गॉल मैदानावर होत आहे. खेळाबरोबरच या दौऱ्यात आपण भारतीय क्रिकेट संघाच्या अधिकृत फेसबुक आणि ट्विटरवर....
श्रीलंका दौरा: हार्दिक पंड्याला मिळू शकते आज कसोटी पदार्पणाची संधी, विराटने दिले संकेत
गॉल :आजपासून येथे सुरु होत असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या याला संधी मिळू शकते. याचे संकेत काल कर्णधार कोहलीने पत्रकार परिषदेत....
भारतीय क्रिकेटपटूंनी दिल्या भारतीय महिला क्रिकेट संघाला शुभेच्छा
२४ जून जुनपासुन महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा सुरू झाली आहे. इंग्लंड व भारतामध्ये पहिला सामना झाला. त्यात भारतीय संघाने इंग्लंडवर विजय मिळवला. परंतु हा सामना....
का दिली पंड्याला धोनीआधी फलंदाजीला संधी..??
काल झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यामध्ये भारताने १२४ धावांनी पाकिस्तानला मात दिली. पाकिस्तानने क्षेत्ररक्षण, गोलंदाजी आणि फलंदाजी या तिन्ही क्षेत्रात म्हणावी तशी कामगिरी न केल्यामुळे....
शिखर धवन, सुरेश रैना, आशिष नेहरा, हार्दिक पांड्याला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात स्थान नाही.
भारतीय क्रिकेट बोर्डाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ निवडण्याच्या अंतिम तारीख अर्थात २५ एप्रिल पर्यंत जरी भारतीय संघाची घोषणा केली नसली तरी एका महान माजी कर्णधाराने....





