History

काय सांगता! टीम इंडियाने १० वर्षांनी आॅस्ट्रेलियात जिंकला कसोटी सामना

डिसेंबर 10, 2018

अॅडलेड | भारताने आॅस्ट्रेलिया देशात तब्बल १० वर्षांनी कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे. यापुर्वी भारताने २००८मध्ये पर्थमध्ये कसोटी सामना जिंकला होता. भारताने आजपर्यंत आॅस्ट्रेलियात ४५....

आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत: अॅडलेड कसोटीत भारताचा ३१ धावांनी विजय

डिसेंबर 10, 2018

अॅडलेड। आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात अॅ़डलेड ओव्हल मैदानावर पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने 31 धावांनी विजय मिळवला आहे. तसेच चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0....

आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत: अॅडलेड कसोटीत विजयासाठी भारताला ४ विकेट्सची गरज

डिसेंबर 10, 2018

अॅडलेड। आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात अॅडलेड ओव्हलवर पहिला कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात पाचव्या दिवशी(10 डिसेंबर) आॅस्ट्रेलियाने पहिल्या सत्रात 6 बाद 186 धावा केल्या....

आॅस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदाच असा इतिहास घडवण्याची विराट कोहलीच्या टीम इंडियाला संधी

डिसेंबर 9, 2018

अॅडलेड। आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात 6 डिसेंबर पासून चार सामन्यांची कसोटी मालिका सुरु झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना सध्या अॅडलेड ओव्हल मैदानावर सुरु आहे.....

आठवण – भारताच्या विश्वविजयाची 

एप्रिल 2, 2018

-आदित्य गुंड  २०११ चा विश्वकरंडक झाला  तेव्हा मी अमेरिकेत होतो. भारत पाकिस्तान सामन्याच्या दिवशी आम्हाला सकाळी लेक्चर होते. त्या दिवशी वर्गातल्या ५-६ भारतीय मुलांपैकी फक्त एक....

गंभीर, धोनी ठरले विजयाचे शिल्पकार, २०११ ला भारताने दुसऱ्यांदा जिंकला विश्वचषक

एप्रिल 2, 2018

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ७ वर्षापूर्वी, २ एप्रिल २०११ ला  विश्वचषक जिंकला होता. जिंकण्यासाठी धोनीने लगावलेला षटकार १२५ करोड भारतवासीयांच्या मनात आजही ताजेतवाना आहे.....

का झाला होता २०११च्या विश्वचषक अंतिम सामन्यात दोन वेळा टाॅस?

एप्रिल 2, 2018

बरोबर आज ७ वर्षे झाले. भारतीय संघाने तब्बल २८ वर्षांनी आयसीसीचा ५० षटकांचा विश्वचषक जिंकला होता. ३० वर्षीय एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने हा कारणामा....

तो षटकार, ते मैदान आणि तो इतिहास….

एप्रिल 2, 2018

बरोबर आज ७ वर्षे झाले. भारतीय संघाने तब्बल २८ वर्षांनी आयसीसीचा ५० षटकांचा विश्वचषक जिंकला होता. ३० वर्षीय एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने हा कारनामा....

अजिंक्य रहाणेने रचला इतिहास !

नोव्हेंबर 10, 2017

मुंबई । मुंबईकर स्टार फलंदाज आणि कसोटीपटू अजिंक्य रहाणेने एक खास विक्रम केला आहे. भारताचा ५००वा कसोटी सामना आणि मुंबई संघाचा ५००वा रणजी ट्रॉफी सामना....

संदीप नरवालाचा प्रो कबड्डीमध्ये मोठा विक्रम

ऑक्टोबर 21, 2017

पुणे । काल पुणेरी पलटण संघ साखळी फेरीत शेवटच्या सामन्यात अगदी शेवटच्या मिनिटाला पराभूत झाला आणि अ गटात अव्वल रहायचे त्यांचे स्वप्न भंगले. परंतु याच....

त्याने ठोकले रणजी स्पर्धेतील दुसरे सर्वात वेगवान अर्धशतक

ऑक्टोबर 16, 2017

धरमशाला । येथे सुरु असलेल्या हिमाचल प्रदेश विरुद्ध गोवा यांच्यातील रणजी सामन्यात पंकज जैसवाल या खेळाडूने १६ चेंडूत अर्धशतक केले आहे. जेव्हा हिमाचल प्रदेशने आपला....

इतिहास विम्बल्डनचा…

जून 27, 2017

क्रिडाविश्वात टेनिस खेळला खासकरून पाश्चात्य देशांमध्ये आमाप लोकप्रियता व प्रतिष्ठा आहे. टेनिसमधे दरवर्षी ज्या महत्वाच्या चार ग्रँड स्लॅम स्पर्धा होतात त्यापैकी वर्षातील तिसऱ्या ] “द....

Previous