History

ऐतिहासिक मालिका विजयानंतर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलींनी भारतीय संघाला दिली ‘ही’ गुड न्यूज 

जानेवारी 19, 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चौथा कसोटी सामना ब्रिस्बेन येथे पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया संघाने पाचव्या दिवशी 328 धावांचे लक्ष्य दिले होते. या....

‘LHS ( not = ) RHS !’, ऐतिहासिक मालिका विजयानंतर आर अश्विनची ट्विट करत ‘या’ दिग्गजांना चपराक

जानेवारी 19, 2021

ब्रिस्बेन।  ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना द गॅबा स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने ३ विके्टसने विजय मिळवत....

‘अजिंक्य सेना’चा बीसीसीआयकडून जयजयकार; ‘इतक्या’ कोटींचा बोनस देत थोपटली पाठ 

जानेवारी 19, 2021

दुखापतींचे ग्रहण मानगुटीवर बसलेला भारतीय संघ चौथ्या कसोटी सामन्यात प्रमुख खेळाडूंना बाहेर बसवत नवख्या खेळाडूंसह मैदानावर उतरला होता. मालिका १-१ ने बरोबरीवर असल्याने यजमान ऑस्ट्रेलिया....

अजिंक्य रहाणेने पुन्हा जिंकली करोडो भारतीयांची मने ! बॉर्डर-गावसकर ट्रॉफी सोपवली टी नटराजनच्या हाती

जानेवारी 19, 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान नुकत्याच पार पडलेल्या बॉर्डर – गावसकर मालिकेमध्ये भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळविला आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय....

ब्रिस्बेन टेस्ट : ऐतिहासिक विजयासह भारताने कांगारूंच्या तीन दशकांच्या सुखस्वप्नाला लावला सुरुंग, वाचा

जानेवारी 19, 2021

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात नुकताच बॉर्डर-गावसकर ट्रॉफी या कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा कसोटी सामना ब्रिस्बेन येथील द गॅबा स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारतीय....

ब्रिस्बेन टेस्ट : भारताकडून यजमान ऑस्ट्रेलिया चारीमुंड्या चीत! सामन्यासह २-१ च्या फरकाने ऐतिहासिक मालिका विजय

जानेवारी 19, 2021

ब्रिस्बेन। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना द गॅबा स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने ३ विके्टसने विजय मिळवत....

ब्रिस्बेन टेस्ट : भारत विजयी झाल्यास कांगारूंच्या तीन दशकांच्या सुखस्वप्नाला लागणार सुरुंग! जाणून घ्या

जानेवारी 18, 2021

ब्रिस्बेन। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी या कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा कसोटी सामना ब्रिस्बेन येथील द गॅबा स्टेडियमवर सुरु असून मंगळवारी(१९....

काय सांगतो भारताचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकांचा इतिहास? पाहा आत्तापर्यंतचे निकाल

डिसेंबर 18, 2020

गुरुवारपासून(17 डिसेंबर) ऍडलेड येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. चार सामन्यांची ही कसोटी मालिका असून पुढील सामने मेलबर्न,....

धावांचा पाठलाग करताना सर्वोत्तम सरासरी राखणाऱ्या खेळाडूंच्या यादीतून धोनी विराट मात्र गायब

ऑगस्ट 30, 2020

मुंबई । धावांचा पाठलाग करताना विराट कोहली आणि एमएस धोनी क्रिकेट विश्वात सर्वोत्कृष्ट ‘चेजर’ मानले जातात. आयपीएलमध्ये धावांचा पाठलाग करताना वन डे, टी 20  क्रिकेटमधे....

वाचा आयपीएलचं संपुर्ण अर्थशास्त्र: कसा येतो आयपीएलमध्ये पैसा?

ऑगस्ट 8, 2020

२००७ मध्ये पहिला-वहिला टी२० विश्वचषक जिंकत भारतीय संघाने इतिहास रचला. या विजयाने भारतीय क्रिकेटमध्ये मोठा बदल घडवला. जिथे टी२० क्रिकेटसाठी नाके मुरडली गेली, त्याच देशात....

मुंबई क्रिकेट सफरनामा भाग- १: मुंबईतील क्रिकेटचा इतिहास आणि मूलभूत जडणघडण

एप्रिल 25, 2020

-ओमकार मानकामे (omkar.mankame91@gmail.com) भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील जवळपास एक-तृतीयांश धावा ह्या मुंबईच्या फलंदाजांनी केलेल्या आहेत. आजपर्यंतच्या खेळल्या गेलेल्या ८४ रणजी ट्रॉफीजपैकी ४१ मुंबई क्रिकेटच्या ताब्यात....

मुंबई क्रिकेट सफरनामा भाग -४ सिंहासनाकडे वाटचाल…

एप्रिल 25, 2020

-ओमकार मानकामे १९३४च्या नव्याकोऱ्या रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात उत्तर भारत संघाविरुद्ध खेळत असताना दुसऱ्या डावात मुंबई संघाची अवस्था होती ७०/५. ४६ धावांची आघाडी असली तरीही....

मुंबई क्रिकेट सफरनामा भाग ३- मुंबई क्रिकेट कार्निवल- पंचरंगी स्पर्धा

एप्रिल 25, 2020

मागील भागात आपण १९४७ पर्यंतच्या मुंबई क्रिकेटची माहिती घेतली. पण पुढे जाण्याआधी मुंबईच्या प्रसिद्ध ‘पंचरंगी’ स्पर्धेबद्दल थोडं सांगावसं वाटतं. याच कारण म्हणजे या स्पर्धेने मुंबईच्या....

धोनीच्या त्या ऐतिहासिक षटकारावर गंभीरने साधला निशाना, केली जोरदार टीका

एप्रिल 2, 2020

भारताने दुसऱ्यांदा वनडे विश्वचषक जिंकून आज ९ वर्ष पुर्ण झाले. भारताने २०११पुर्वी १९८३ साली क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. भारतीय संघाने एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखाली हा विश्वचषक....

तो षटकार, ते मैदान आणि तो इतिहास….

एप्रिल 2, 2020

आज बरोबर 9 वर्षांपूर्वी भारतीय संघाने तब्बल २८ वर्षांनी आयसीसीचा ५० षटकांचा विश्वचषक जिंकला होता. ३० वर्षीय एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने हा कारनामा केला....