IND vs AUS Border Gavaskar Trophy
“यामुळे भारताने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी गमावली”, सौरभ गांगुलीने कोणाला दोष दिला?
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाचा पराभव झाल्यानंतर माजी कर्णधार सौरभ गांगुलीने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या कसोटी मालिकेत झालेल्या पराभवाबद्दल त्याने भारतीय फलंदाजांना जबाबदार ...
सिडनी कसोटीत टीम इंडियाचा पराभव का झाला? 5 मोठी कारणं जाणून घ्या
ऑस्ट्रेलियानं भारताविरुद्धची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (BGT) 3-1 ने जिंकली आहे. रविवारी टीम इंडियानं मालिकेतील पाचवी आणि शेवटची कसोटी 6 विकेटनं गमावली. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या ...
भारताचे पानिपत! ऑस्ट्रेलियाने 10 वर्षांनंतर जिंकली बॉर्डर-गावस्कर मालिका
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनी येथे खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पाचव्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा 6 गडी राखून पराभव झाला. तिसऱ्या दिवशी भारतीय संघानं ...
सिडनी कसोटीत किती धावा डिफेंड करू शकते टीम इंडिया? तिसऱ्याच दिवशी मिळणार सामन्याचा निकाल?
सिडनी कसोटीत टीम इंडियाची अवस्था खराब झाली आहे. पहिल्या डावात 4 धावांची आघाडी मिळवल्यानंतरही दुसऱ्या डावात भारतीय संघानं 141 धावांत 6 गडी गमावले. सध्या ...
मेलबर्नमध्ये टीम इंडियाचा दारुण पराभव, मालिकेत ऑस्ट्रेलियाची आघाडी
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील चौथी कसोटी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळली गेली. या सामन्यात भारताचा 184 धावांनी पराभव झाला आहे. अखेरच्या दिवशी भारतासमोर ...
भारताच्या विजयाला ‘ग्रहण’, ऑस्ट्रेलियाची आघाडी 300 पार; अखेरच्या सत्रात बुमराह-सिराजची मेहनत वाया
मेलबर्न कसोटीच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लायन आणि स्कॉट बोलंड यांनी भारताच्या विजयाला ‘ग्रहण’ लावलं. दिवसअखेरीस, बोलंड आणि लायन यांनी शेवटच्या विकेटसाठी 110 चेंडूत ...
ये रे माझ्या मागल्या! ऑस्ट्रेलियात भारतीय फलंदाज सतत फ्लॉप का होत आहेत?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ब्रिस्बेनमध्ये तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. मात्र या सामन्यातही भारतीय फलंदाजांची खराब कामगिरी पाहायला मिळाली. ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात 445 ...
गाबा कसोटीत रोहित शर्मानं केल्या या 3 मोठ्या चुका, कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ब्रिस्बेनमध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. पहिल्या डावात यजमान ऑस्ट्रेलियानं मोठी धावसंख्या उभारली. कांगारू संघानं पहिल्या डावात ...
विराट कोहली गाबामध्ये पूर्ण करणार ‘अनोखं शतक’, सचिननंतर अशी कामगिरी करणारा केवळ दुसरा खेळाडू!
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया 5 सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील तिसरा सामना शनिवार, 14 डिसेंबरपासून गाबा येथे खेळला जाणार आहे. टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट ...
गाबा कसोटीसाठी भारतीय संघात होणार अनेक बदल, या दोन खेळाडूंचं बाहेर होणं निश्चित
ॲडलेडमधील पराभवानंतर आता टीम इंडिया गाबामध्ये खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघात अनेक बदल करू शकते. भारतानं पर्थमध्ये कांगारूंचा 295 धावांनी पराभव करून बॉर्डर-गावस्कर ...
बॉर्डर-गावस्कर मालिकेत भारत कमबॅक कसा करू शकतो? हे 4 बदल करणे आवश्यक
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया 5 सामन्यांचा बॉर्डर गावस्कर मालिकेचा तिसरा सामना 14 डिसेंबरपासून गाबा येथे खेळला जाणार आहे. ॲडलेड कसोटीतील पराभवाचा भारतीय संघाला मोठा धक्का ...
ॲडलेडमध्ये इतिहास घडला! भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना फक्त इतक्या चेंडूत संपला!
ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात भारताला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलंय. ऑस्ट्रेलियानं हा सामना अवघ्या सात सत्रात 10 गडी राखून जिंकला. अडीच दिवसांच्या ...
भारतीय संघ पराभवाच्या गर्तेत, दुसऱ्या दिवशीही फलंदाजी फ्लॉप
ॲडलेड कसोटीत दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतानं दुसऱ्या डावात 4 गडी गमावून 128 धावा केल्या आहेत. टीम इंडिया पहिल्या डावात अजूनही 29 धावांनी मागे ...
ऑस्ट्रेलियातही लोड शेडिंगची समस्या! ॲडलेड मैदानावरची वीज वारंवार खंडीत
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरी कसोटी ॲडलेडमध्ये खेळली जात आहे. भारताचा पहिला डाव अवघ्या 180 धावांवर आटोपला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या डावात एक मजेशीर घटना घडली, ...
कोच गंभीर ऑस्ट्रेलिया दौरा अर्ध्यात सोडून मायदेशी परतला! कारण जाणून घ्या
भारतीय संघानं पर्थ येथील पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा 295 धावांच्या मोठ्या फरकानं पराभव केला. आता दुसरी कसोटी 6 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये खेळली जाणार आहे. ही दिवस-रात्र ...