IND vs BAN 2nd ODI
अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनमध्ये भारत खेळणार? ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका ठरणार निर्णायक
बांगलादेश दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला वनडे मालिकेत पराभव स्वीकारावा लागला, पण कसोटी मालिकेत त्यांनी यजमान बांगलादेश संघाला क्लीन स्वीप दिला. कसोटी मालिकेतील पहिला सामना भारताने....
पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर बांगलादेश संघात बदल, दुसऱ्या सामन्यात ‘या’ खेळाडूला मिळणार पदार्पणाची संधी
भारत आणि बांगलादेश यांच्यात सध्या दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना भारताने 188 धावांच्या मोठ्या अंतराने नावावर केला. पण दुसऱ्या....







