India Ends 93-Year Drought

टीम इंडियाने रचला नवा इतिहास; कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच भारतासोबत घडला ‘हा’ चमत्कार

ऑगस्ट 5, 2025

ओव्हल येथे खेळल्या गेलेल्या शेवटच्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा 6 धावांनी पराभव केला. भारताच्या या विजयासह, पाच सामन्यांची ही मालिका 2-2 अशी बरोबरीत संपली.....