india lost match
संघ व्यवस्थापनाचा ढिसाळ निर्णय आणि…., जाणून घ्या भारताच्या पराभवाची पाच मोठी कारणं
राजकोटच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाला 26 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत इंग्लंड संघाने दमदार पुनरागमन केले आहे. मालिकेतील उत्साह अजूनही चाहत्यांमध्ये आहे.....






